आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी या कार्यालयाला सरकारी जागा मिळाली नाही आणि आर्थिक व्यवहार होत असल्याने महत्वाचे अशा सरकारी कार्यालयाला भाड्याचे जागेचा सहारा घ्यावा लागत आहे.
कर्जत तालुक्यातील पळसदरी धरणात २५ वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेल्प फाउंडेशनची मदत घेतली.
तालुक्यातील सावळे हेदवली या रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते.या योजनेचे माध्यमातून बनलेल्या रस्त्यावर अवघ्या सहा महिन्यात खड्डे पडले असून वाहने चालवणे कठीण बनले आहे
नूतनीकरणाचे काम कोणत्याही अडथळ्यांविना सुरू असून हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक व कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आज म्हणजेच 12 फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यात धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
स्थानकातील फलाट दोनवर यापूर्वी कोणताही निवारा शेड नव्हते.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकात प्रवासी निवडा शेड बांधण्यास सुरुवात केली आहे.
माथेरानमधील अशा कोणत्याही हेरिटेज वास्तू यांची दुरुस्ती करण्यासाठी राज्य हेरिटेज समितीची परवानगी घ्यावी लागते.मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता नगरपरिषद कार्यालयाची तोडफोड करून सुशोभित करण्याचे काम सुरु आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रायगडमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. मनसे पक्षाने महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. यासंबधित सविस्तर बातमी…
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत असून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
जितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसागरात बुडालेले कार्यकर्ते आणि राज्यातील जनता अजूनही दुःखात आहे. अजितदादा यांच्या अस्थी असलेला कलश कर्जत तालुक्यात आल्यानंतर शेकडो नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले.
नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पुल वाहतुकीस बंद आहे. स्थानिक लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षित पणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अलोरे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गायत्री कदम यांनी मतदारांनी धनशक्तीपेक्षा जनशक्तीला प्राधान्य देत माणूसकी जपून मतदान करावे, असे आवाहन केले.