नळपाणी योजनेचे मोहाची वाडी येथे पडून राहिलेले पाईप तेथे लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना संकटात आली असून या आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट…
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांकडून सातत्याने केला जात आहे
रसत्याच्या दुर्दशेमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मात्र रस्त्य़ावर गतिरोधक नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढत आहे. याचकारणाने परिसरातील नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत.
रायगड जिल्हा परिषदेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभागृहात सादर केला. यामध्ये सुमारे 175 .77 कोटी रुपयांची एकूण तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले…
तालुक्यातील चिंचवली येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे गेट असून ते बंद होणार असून या भागात उड्डाण पूल उभारला जाणार आहे.मात्र उड्डाण पुलासाठी ज्या जमिनी रेल्वे घेणार आहे त्या जमिनी देण्यास…
माथेरान शहरातील रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांचे पाय घसरून अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अश्वपालकी यांनी ठिय्या आंदोलन केले.
माथेरानमधील हातरिक्षा बंद करून पर्यावरण पुरक ई-रिक्षा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.मात्र ऑगस्ट 2025 मध्ये दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाही.
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीने विकासाची उल्लेखनीय भरारी घेतली असून, “स्वच्छ समृद्ध मिशन”साठी गावाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.
धरणासाठी एकाही शेतकऱ्याने आपली जमीन देण्याची परवानगी दिली नाही आणि तरीदेखील शासनाने धरणाचे काम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याबाबत शेतकरी आक्रमक झालेले आहेत.
बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका टाकली जाणार आहे. याबाबत जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा असमध्यरेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे.
वन जमीन आणि भीमाशंकर अभयारण्य यांच्या जमिनीमुळे गेली 45 वर्षे लाल फितीत अडकलेल्या उरण पनवेल नेरळ शिरूर राज्यमार्गाचे नाव बदलून नव्याने या मार्गाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.
नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पुल वाहतुकीस बंद होता. जून 2025 पासूनचे अखेरीस हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता.