तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते.
नेरळ माथेरान घाटरस्ता दर सुट्टीला म्हणजेच शनिवार आणि रविवार तसेच सलग सुट्ट्या लागून आल्यांनतर वाहतूक कोंडीत सापडत असतो. यावर्षी ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरानमध्ये आले आहेत.
ग्रामीण तसेच शहरी भागात अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, क्रीडांगणे, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलांची सुरक्षितता हा ऐरणीवर आलेला प्रश्न बनला आहे.
कशेळे–कोठीबे आणि कशेळे–खांडस या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. आता यावर तोडगा काढण्यात आलेला आहे.
तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील शासकिय जागेतील, राज्यमार्ग रस्त्यालगत, डीपी रस्त्यावर झालेली व सुरु असलेली नियमबाहय सर्व अतिक्रमण यामुळे गावकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
डी. वाय.एस.पी. शंकर काळेंच्या कामकाजावर सोमनाथ ओझर्डे यांनी गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ओझर्डे यांनी महाड एमआयडीसीतील काही खासगी कंपन्यांचा उल्लेख करत आणखी गंभीर बाब समोर आणली.
अलिबाग तालुक्यात ग्रामपंचायतींकडून बांधकाम परवानगीचा अधिकार काढून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्यापासून नियमबाह्य परवानग्या देत असल्याचा आरोप होत आहे.
तालुक्यात हजारो वन जमिनीचा वापर करून टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी वन जमिनीवर बुलडोझर फिरवला जाणार असून कर्जत तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरणार आहे,
नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी मिळाली असून फेब्रुवारी 2026 पासून नव्या दराने पाणीपट्टी आकारली जाणार आहे. नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या सविस्तर
जमिनीचा मोबदला अत्यंत कमी दिला असून शेतकऱ्यांच्या एका खातेदाराला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीमध्ये संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
कर्जत नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
रो-रो प्रकल्पासाठी आधीच कोट्यवधींचा खर्च केला गेला आहे. अशातच आता पुन्हा रो-रो सेवा सुरू करण्याची चर्चा सुरु झाली आहे. पण ही सेवा खरंच गरजेची आहे का, असा प्रश्न आता नागरिकांनी…
उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा वेग अत्यंत मंदावला आहे.अधिकाऱ्यांकडून मात्र काम लवकर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केल्याचे सांगितले जात आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेली कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली…
माथेरान पालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने 20 पैकी तब्बल 7 ई-रिक्षा आपल्या कामासाठी ठेवून घेतल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
तालुक्याला आणि शहराला मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे येथील सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी राम गणेश गडकरी यांच्या नावाने नाट्यगृह उभारले जाईल असं शेलारांनी जाहीर केलं.