नुकतंच रोहा तालुक्यात एका गडाचा शोध लागला आणि दुर्गप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली. याचं नाव गोमाशीगड. आज हा गड बऱ्यापैकी ढासळला. मात्र तरी देखील याचे काही अवशेष अजूनही आहेत त्यावरुन हा…
चिंचवली डिकसळ या भागातील पाली भूतिवली धरणाला आडोसा असलेली टेकडी फोडण्याचे काम साध्य जोरात सुरू आहे. जेमतेम 300 ते 500 ब्रास माती उत्खनन करण्याची परवानगी घेऊन त्यावर हजारो ब्रास मातीचे…
कर्जत ग्रामीण भागात बऱ्यापैकी जंगल आहे. हा भाग आदिवासी पट्टा असल्या कारणाने देखील वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. या भागात शेतकरी आणि मालकी हक्कामध्ये निर्माण झालेले जंगल नष्ट करण्याचा विडा उचललेला…
जन्माला दोन्ही मुलीच मुलगा जन्माला आला नाही म्हणून सासरी एका विवाहितेचा जाच सुरु होता. या सगळ्याला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. या सगळ्या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नळपाणी योजनेचे मोहाची वाडी येथे पडून राहिलेले पाईप तेथे लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना संकटात आली असून या आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट…
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांकडून सातत्याने केला जात आहे
रसत्याच्या दुर्दशेमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मात्र रस्त्य़ावर गतिरोधक नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढत आहे. याचकारणाने परिसरातील नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत.
रायगड जिल्हा परिषदेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभागृहात सादर केला. यामध्ये सुमारे 175 .77 कोटी रुपयांची एकूण तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले…
तालुक्यातील चिंचवली येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे गेट असून ते बंद होणार असून या भागात उड्डाण पूल उभारला जाणार आहे.मात्र उड्डाण पुलासाठी ज्या जमिनी रेल्वे घेणार आहे त्या जमिनी देण्यास…
माथेरान शहरातील रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांचे पाय घसरून अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अश्वपालकी यांनी ठिय्या आंदोलन केले.
माथेरानमधील हातरिक्षा बंद करून पर्यावरण पुरक ई-रिक्षा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.मात्र ऑगस्ट 2025 मध्ये दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाही.
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.