रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने पक्षात मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात बालके आणि गरोदर मातांसाठीच्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजा केणी यांनी केला आहे.
Karjat News : तालुक्यात प्रचंड कडाक्याच्या उन्हाने सर्वत्र पाण्याचे टंचाई वाढली आहे. तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याचे स्तोत्र यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे आजच्या घडीला तालुक्यात 7 गावे आणि…
Matheran News : माथेरान/संतोष पेरणे : मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाला 176 वर्ष पूर्ण झाली आहेत.या शहराचा वाढदिवस माथेरान नगरपरिषद कडून आयोजित कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरा…
कर्जतमध्ये येऊ घातलेले टोरंट जलविद्युत,पोशीर आणि शिलार या धरणांच्या विरोधात येथील पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर उतरले होते.या एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी कर्जत तालुका रस्त्यावर उतरलेला दिसून आला,किमान 2000 कर्जतकर यांनी सह्या…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळत असताना, आता स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होत आहेत.
Karjat News : येऊ घातलेले टोरंट जलविद्युत,पोशीर आणि शिलार या धरणांच्या विरोधात येथील पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर उतरले होते.या एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी कर्जत तालुका रस्त्यावर उतरलेला दिसून आला,किमान 2000 कर्जतकर…
Matheran News : माथेरान डोंगराच्या अगदी समोर असलेल्या ढाक चा डोंगर खऱ्या अर्थाने वनराईने नटलेला प्रदेशाला पूर्वी मिनी माथेरान समजले जात होते. 20 वर्षात मिनी माथेरान तयार होणार असे सांगितले…
Matheran News :हस्तकला वस्तूंना माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटक यांच्याकडून प्रचंड मागणी आहे. कपाडिया मार्केट समोर किमान 100 वर्षे व्यवसाय करणारे हे आदिवासी सुशोभीकरणाच्या नावाखाली बेदखल होण्याची भीती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत टाटा कंपनी कडून धरण बांधले जात आहे.या धरणाचे कामासाठी गेली वर्षभर दररोज सुरुंग स्फोट केले जात असून त्या स्फोटामुळे येथील आदिवासी लोकांच्या घरांना तडे गेले आहेत.
कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडी परिसरात माती उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे साचले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ पाहता अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. हीच समस्या लक्षात घेत आता यावर उपाययोजना राबवण्यात आलेली आहे.
कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे.
तालुक्यातील पळसदरी रोड परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी तापासात शॉर्टसर्किट म्हणण्यात आलेलं आहे.
तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे.जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील चार दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले.