Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण भागातील 27 गावात पाणी पेटलं; गावकऱ्यांच्या समस्यांची शासनाने दखल घ्यावी, राजेश मोरे यांची मागणी

कल्याण ग्रामीण भागातील 27 गावात पिण्याचा पाण्याचा संघर्ष सुरु आहे, त्यामुळे राज्यसकराने याबाबतच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 23, 2024 | 01:50 PM

कल्याण ग्रमीण भागातील 27 गावांना अद्यापही प्राथमिक सोयीसुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. या गावकऱ्यांना पाण्यासाठी देखील पायपीट करावी लागत आहे. गेले सहा ते आठ महिने नागरिक कायमच पाण्यासाठी वणवण करीत आहे. अशी माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. मोरे म्हणाले की, जनतेने मतांच्या स्वरुपात समादकार्यासाठी मला आशीर्वाद दिला आहे. त्यांचा हाच विश्वास सार्थ ठरविण्यासाठी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात कल्याण ग्रामीणच्या समस्या मांडणार असल्याचं राजेश मोरे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणचा प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान या सगळ्या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.

Follow Us
Close

कल्याण ग्रमीण भागातील 27 गावांना अद्यापही प्राथमिक सोयीसुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. या गावकऱ्यांना पाण्यासाठी देखील पायपीट करावी लागत आहे. गेले सहा ते आठ महिने नागरिक कायमच पाण्यासाठी वणवण करीत आहे. अशी माहिती आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. मोरे म्हणाले की, जनतेने मतांच्या स्वरुपात समादकार्यासाठी मला आशीर्वाद दिला आहे. त्यांचा हाच विश्वास सार्थ ठरविण्यासाठी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात कल्याण ग्रामीणच्या समस्या मांडणार असल्याचं राजेश मोरे यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणचा प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान या सगळ्या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.

Follow Us:

Web Title: Water caught fire in 27 rural villages rajesh more demands that the government should take note of the problems of the villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 01:50 PM

Topics:  

  • kalyan news update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.