दूषित पाणीपुरवठ्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना, लहान मुलांना ,वृद्ध नागरिकांना उलट्या ,टायफाईड ,ताप ,डायरिया सारखे आजार झालेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रात्री अपरात्री येणाऱ्या व जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपेत असलेल्या महिला प्रवाशांच्या पर्समधून मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडत होत्या.
भिवंडी शहरातील वाहतूक समस्या, त्यासोबत तीन वर्षापासून महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहे. म्हणूनच हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.
कल्याण ग्रामीण भागातील 27 गावात पिण्याचा पाण्याचा संघर्ष सुरु आहे, त्यामुळे राज्यसकराने याबाबतच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे.
लोकलमधील गर्दी, तिकीट काउंटर वरील गर्दीत संधी साधून प्रवाशांचे मोबाईल चोरणार्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. जोगिंदर लबाना असे या चोरट्याचे नाव असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
कल्याणमध्ये मोठा गाजावाजा करत बांधण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिमेतील स्मार्टरोड हा बकालपणाचा अड्डा झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या धर्तीवर कल्याणातही एक सुंदर असा रस्ता…
या दोन्ही सभांच्या अनुषंगाने महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ८ मे रोजी डोंबिवली येथे महत्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ताबा करण्यात आला होता. मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली.
चिकणघर शांतिदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा एकत्रित पुनर्विकास सन २०११ पासून हाती घेतलेला असून अद्याप २०२४ पर्यंत एक सक्षम विकासक म्हणून पूर्ण केलेला नाही.