परभणीच्या पूर्ण तालुक्यातील नऱ्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय पोषण आहारामध्ये आळ्या निघाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे याला शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे विद्यार्थ्यांना अळ्या निघालेला शालेय पोषण आहार खाऊ घातला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.
परभणीच्या पूर्ण तालुक्यातील नऱ्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय पोषण आहारामध्ये आळ्या निघाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे याला शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे विद्यार्थ्यांना अळ्या निघालेला शालेय पोषण आहार खाऊ घातला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.