Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काहीही करा, पण… कांदा निर्यातबंदी करु नका!” अजित पवारांची केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी!

केंद्रातील भाजप सरकारला राज्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठा फटका बसला. भाजपला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाही. तर मित्र पक्षांची देखील मोठी वाताहात झाली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष यांच्याकडे पुन्हा निर्यातबंदी न करण्याची मागणी केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 06, 2024 | 09:16 PM
"काहीही करा, पण... कांदा निर्यातबंदी करु नका!" अजित पवारांची केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी!

"काहीही करा, पण... कांदा निर्यातबंदी करु नका!" अजित पवारांची केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात कांदा दरात मोठी घसरण झाली होती. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा एक रुपया प्रति किलो दराने अर्थात १०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्कील झाले होते. परिणामी, लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका होता. राज्यात भाजपला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाही. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष यांच्याकडे एक मागणी केली आहे.

काय म्हटलंय अजित पवार यांनी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष यांच्या मागणी केली आहे की, “कांद्या निर्यात बंदीच मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा, पण पुन्हा कांदा निर्यात बंदी करु नका” देशात लोकसभा निवडणूक पार पडली. ज्यात भारतीय जनता पक्ष आणि अन्य साथीदार पक्षांना केंद्रात सरकार टिकवण्यात यश मिळाले. मात्र, महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची खूप पीछेहाट झाली. परिणामी, राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अजित पवार यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना घरचा आहेर पाठवला आहे. तसेच पुन्हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

मुंबई षन्मुखानंद सभागृहात आज (ता.६) शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकारी बैठक पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. दरम्यान, केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी ८ डिसेंबर २०२४ रोजी निर्यातबंदीची घोषणा केली होती.

कांदा निर्यातबंदीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मतदानाच्या स्वरूपात रोष व्यक्त करत, सत्ताधारी भाजपाला राज्यात मोठा दणका दिला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक पाहता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धडकी भरल्याचे पाहायला मिळत असून, त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष यांच्याकडे जाहीर भाषणातून पुन्हा कांदा निर्यात बंदी न करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Do not ban onion export again ajit pawar demand to union minister goyal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 09:16 PM

Topics:  

  • Onion Rate
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पीक सडल्याने भांडवली खर्चही निघेना
2

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पीक सडल्याने भांडवली खर्चही निघेना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.