जालना जिल्ह्यातील मंठा शहरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मावस भावाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पैशांच्या वादातून आरोपीने विटेने डोक्यावर वार करत कलीम शेखचा खून केला. पोलिसांनी आरोपीला…
बीड जिल्ह्यात एका PSI नवरदेवाने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर 20 तोळे सोनं आणि 10 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप…
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अवघ्या 12 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या गणेश कोळी या तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नी ड्युटीवर असताना त्यांनी भाड्याच्या खोलीत टोकाचे पाऊल उचलले.…
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रघुनाथ आणि सुरेखा फराट यांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले. पोलिसांनी…
पुण्यात आंदेकर आणि गायकवाड टोळीतील वैमनस्य पुन्हा उफाळून आले असून आकाश म्हस्के यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले असून शहरात कडक नाकाबंदी, रात्री 10 नंतर…
दिल्लीत UPSCची तयारी करणाऱ्या एका तरुणीला तिच्याच मित्रांनी कॉफीत गुंगीचे औषध देत फ्लॅटमध्ये तीन दिवस डांबून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवम यादव, सनी…
पुण्यातील मुंढवा पुलावरून 6 मे रोजी एका तरुणीने नदीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली. पोलिस तपासात प्रियकर चैतन्य काकडे याच्याकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे…
कल्याणच्या पारेकरवाडी परिसरात विवाहित गायत्री शिंदे हिचा घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. धारदार शस्त्राने हत्या झाल्याचा संशय असून तिचे वडील विनोद वसईकर हे घटनेनंतर फरार आहेत. सीसीटीव्हीत ते घाईघाईने इमारतीतून…
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे औषध फवारणीसाठी गेलेल्या 55 वर्षीय छबूताई पाटील यांचा उसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे…
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे किरकोळ वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. “क्या रे जॉनी” म्हणत डोक्यावर टपली मारल्याच्या रागातून आरोपी सोहेल शेखने राजकुमार पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी…
मिरा-भाईंदरमधील भाईंदर पूर्व परिसरात एका डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादानंतर ब्लेडसदृश धारदार वस्तूने वार करून दगडाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात…
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. आरोपी ऋषिकेश पाटीलने पत्नी धनश्रीवर तब्बल 50 वार केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर तो स्वतः पोलीस…
पुण्यातील चिंचवड परिसरात बसस्टॉपवर उभ्या असलेल्या 24 वर्षीय महिलेसमोर एका व्यक्तीने अश्लील कृत्य करत विनयभंग केला. आरोपीने गुप्तांग दाखवत अश्लील हावभाव केले. पीडित महिलेने धाडसाने घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला.…
बुलढाणा जिल्ह्यातील भाले अंजन गावाजवळील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पती-पत्नीतील सततच्या वादातून वडिलांनी प्रथम आपल्या चार लहान मुलांना विहिरीत फेकल्याचा आणि नंतर स्वतःही जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला…
Navi Mumbai Crime Marathi : वनमंत्री गणेश नाईक यांचे निवासस्थान असलेल्या कोपरखैरणे सेक्टर 11 मधील बालाजी गार्डन सोसायटीत घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने एका घरातून सोन्याचे दागिने आणि रोकडसह…
ठाण्यात इंधन चोरी आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मोठ्या जहाजांमधून डिझेल चोरी करून ते लहान टँकरद्वारे किनाऱ्यावर आणून बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा संशय आहे. या…
राजस्थानातील 21 वर्षीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटू मोनु याची हरियाणात अपहरण करून तीन दिवस अमानुष छळ करत हत्या करण्यात आली. प्रेमसंबंधांच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय आहे. आरोपींनी लोखंडी रॉड व काठ्यांनी…
पुण्यातील येवलेवाडी परिसरात पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात पाच किलोचा गॅस सिलेंडर मारून तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह…
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर गावातीलच विवाहित तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप होता. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक न झाल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणीने ॲसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान…
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील राहुड येथे कांद्याला कमी भाव, पिकांचे नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे 59 वर्षीय शेतकरी गुलाब निकम यांनी गळफास घेत जीवन संपवलं. बदलत्या हवामानाचा फटका आणि आर्थिक विवंचनेमुळे ही…