रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते. येत्या आगामी निवडणुकींसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करायला गेले असता वेगळ्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज भरून…
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. टी. एन. शेषन यांच्या काळात असलेली निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि शिस्त आता संपुष्टात आली असल्याची टीका…
गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असूनही सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेले जनसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार रितसर स्वीकारला.
सातारा नगरपालिकेत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच नगराध्यक्षपद पटकावले आहे. अमोल मोहिते ४२,०३२ मतांच्या विक्रमी आघाडीने विजयी झाले असून, ३७ वर्षांची अशोक मोरे यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शहरासह उपनगरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे
53 वर्षांखालील सर्व शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक करण्यात आले असून अनेक वर्ष अध्यापण करणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढली आहे. याचपार्श्वभूमीवर शिक्षक विविध मागण्यांसाठी नागपूरच्या अधिवेशनात धडक देणार आहेत.
TMC Vs BJP: ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचून डोंबिवलीतील गोकुळधाम टॉवरमधून सराईत गुन्हेगार रोशन झा याला गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, तलवार, खंजीर आणि चाकूंसह अटक केली.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांनी मुहूत काढण्यास सुरुवात करण्याअगोदरच महायुतीत काहीसे नाराजीचे नाट्य पहावयास मिळत आहे.
Axis My India Exit Poll: अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल सर्व्हेने एनडीए आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलने एनडीएला ४३ टक्के आणि महाआघाडीला…
पालघरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपला लाभ झाला पण आता भाजपचे जिल्हाध्यक्ष वेगळ्या पद्धतीने वागत असल्याचे मत जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी व्यक्त केले आहे.
जेव्हा महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी अनपेक्षित भेट घेतली.