संग्राम बापू भंडारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता. यावेळी…
लवांडे यांनी साधू-संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शाईफेक प्रकरणानंतर मंत्री Nitesh Rane यांनी तीव्र प्रतिक्रिया देत “ही तर फक्त झांकी आहे, पूर्ण पिक्चर बाकी आहे” असा इशारा दिला.
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांच्या नावावर आता ९९ निवडणूक पराभवांची नोंद झाली आहे. 'भारत जोडो यात्रे'नंतरही पश्चिम बंगाल, आसाम आणि इतर राज्यांत काँग्रेसला यश मिळालेले नाही. वाचा सविस्तर आकडेवारी.
उमरगा पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवूनही उमरग्यात मित्र पक्षांमध्येच सभापतीपदावरून चुरस निर्माण झाली आहे. धनुष्यबाणाने कमळाला घायाळ केल्याची चर्चा रंगत असून सत्ता संपादनाच्या वारूला अडथळ्यांची शर्यत लागली.
धारशिव जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते. येत्या आगामी निवडणुकींसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करायला गेले असता वेगळ्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज भरून…
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. टी. एन. शेषन यांच्या काळात असलेली निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि शिस्त आता संपुष्टात आली असल्याची टीका…
गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असूनही सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेले जनसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार रितसर स्वीकारला.
सातारा नगरपालिकेत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच नगराध्यक्षपद पटकावले आहे. अमोल मोहिते ४२,०३२ मतांच्या विक्रमी आघाडीने विजयी झाले असून, ३७ वर्षांची अशोक मोरे यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शहरासह उपनगरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे
53 वर्षांखालील सर्व शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक करण्यात आले असून अनेक वर्ष अध्यापण करणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढली आहे. याचपार्श्वभूमीवर शिक्षक विविध मागण्यांसाठी नागपूरच्या अधिवेशनात धडक देणार आहेत.
TMC Vs BJP: ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचून डोंबिवलीतील गोकुळधाम टॉवरमधून सराईत गुन्हेगार रोशन झा याला गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, तलवार, खंजीर आणि चाकूंसह अटक केली.