Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गावकऱ्यांचा आदर्श उपक्रम; ग्रासभेतून घेतला ठराव

सौंदाळे गावात आयोजित करण्यात आल्या अनोख्या उपक्रमामुळे चांगलाच फायदा होणार आहे. मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 30, 2025 | 06:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सुनील गर्जे: नेवासा तालुक्यातील सौंदाळे या छोट्या गावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गावकऱ्यांनी दररोज सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत सर्व मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात ३० ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली असून, मंदिरावरील भोंगा वाजताच गावात मोबाईल बंद केले जातात आणि मुले अभ्यासाला बसतात. या निर्णयाला ग्रामसभेची एकमुखाने मंजुरी मिळाली असून गावातील सर्व नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

रोजगाराच्या शोधात आहात? SEBI ची ही भरती उजळेल नशीब! ‘ही’ पहा शेवटची तारीख

या उपक्रमामागचा उद्देश मुलांमध्ये वाढलेले मोबाईलचे व्यसन कमी करणे आणि त्यांचे लक्ष पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा आहे. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे मुले सतत मोबाईलशी जोडली गेली होती, ज्यामुळे पालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या समस्येवर उपाय म्हणून सरपंच शरदराव आरगडे यांनी “मोबाईलमुक्त दोन तास” हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. आता दररोज ठरलेल्या वेळेत मुले अभ्यास करतात, तर प्रौढ मंडळी आपापसात संवाद साधतात, ज्यामुळे कौटुंबिक नाती अधिक घट्ट होत आहेत.

सौंदाळे ग्रामपंचायत ही यापूर्वीही सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते. गावात विधवा महिलांना सणांमध्ये सहभागी होण्याची परवानगी, पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत, कन्यादान योजना, १ रुपयाला पिठाची गिरणी, ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी, आणि मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीकडून अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.

NHAI भरती 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 84 पदांची भरती; जाणून घ्या तपशील

सरपंच आरगडे म्हणाले, “मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दररोज दोन तास मोबाईल बंद ठेवून कुटुंबातील आपुलकी वाढावी, हा या उपक्रमामागचा हेतू आहे.” या अनोख्या निर्णयामुळे सौंदाळे गाव आता ‘मोबाईलमुक्त ग्राम’ म्हणून राज्यात आदर्श ठरत आहे.सौंदाळे गावात आयोजित करण्यात आल्या अनोख्या उपक्रमामुळे चांगलाच फायदा होणार आहे. मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.

Web Title: Ideal initiative of villagers for students studies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज
1

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश
2

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..

Ketan Murder Case उघडकीस आणणारे संदीप सिंग आहेत कोण? प्रोफेसर पद सोडून IPS बनले, UPSC मध्ये 143 वी रँकिंग…
4

Ketan Murder Case उघडकीस आणणारे संदीप सिंग आहेत कोण? प्रोफेसर पद सोडून IPS बनले, UPSC मध्ये 143 वी रँकिंग…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.