Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभ्यासातही AI! ‘आत शिक्षकांची गरज काय?’ तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय चिंता

विद्यार्थ्यांमध्ये AI च्या अतिवापराने तार्किक विचार आणि भावनिक विकास कमी होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, कारण AI च्या सल्ल्यात भावनांचा अभाव असतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 25, 2025 | 02:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

विद्यार्थ्यांमध्ये AI चा वापर इतका वाढला आहे की त्यांना कोणत्याही सल्लागाराची गरज भासत नाहीये. अभ्यासासंबंधित अडचणी असो वा इतर कोणत्याही, ना त्यांना मित्र हवा आहे ना शिक्षक! ते पूर्णपणे AI वर आधारित झाल्याचे दिसून येत आहे. या संबंधित तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. मुळात, AI जरी सल्ला देण्यास समर्थ असला तरी त्याने दिलेला सल्ला हा भावनिक दृष्ट्या अयोग्य आहे. AI चा सल्ला पुरेसा नाही कारण त्यात फक्त लॉजिक आहे, भावना नाहीत!

मेडिकल क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण कसे करावे? Idea नाही; नक्की वाचा

मुळात, विद्यार्थ्यांकडून AI च्या होणाऱ्या अतिवापरामुळे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारा संवाद कमी होत चालला आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर सांगतात की एआयमुळे विद्यार्थ्यांचा तार्किक विचार आणि भावनिक विकास कमी होत चालला आहेर. विद्यार्थ्यंमध्ये तर्क लावण्याची क्षमता कमी झालीये. हे असच सुरु राहिलं तर विद्यार्थ्यांना विचार करणे कठीण तर जाईलच त्याच बरोबर विचार केलाच तरी त्यात भावनांची कमतरता जाणवेल.

दरम्यान, युनेस्कोने एक अवहाल जाहीर केला होता, त्यामध्ये असे नमूद आहे की २०२४ अखेरपर्यंत ७९ देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरावर मर्यादा घातल्या होत्या, जेणेकरून ते वैचारिक दृष्ट्याही स्वावलंबी बनतील. विद्यार्थ्यांचे असे तंत्रज्ञांवर आधारित राहणे याचा मानसिकरीत्या परिणाम होत आहे. ब्रेन रॉट, रागीटपणा, हट्टीपणा आणि तणावात वाढ झाली. मुळात, AI ला प्रश्न विचारण्याचा दर्जाचं ढासळला आहे. विद्यार्थ्यांकडून AI ला जास्तीत जास्त विचारले जाणारे प्रश्न म्हणजे ‘लक्ष केंद्रित कसे करावे, परीक्षेची भीती कशी कमी करावी, अभ्यास लक्षात राहत नसेल तर काय करावे? मुळात हा सल्ला शिक्षकांकडून घ्यायला हवा पण विद्यार्थी AI चा वापर करत आहेत.

देशातील विविध परीक्षा आणि त्यांचे उद्देश! ठेवा वाचून, भविष्यात येईल कामी

यावर तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की “विद्यार्थ्यांनी एआयवर अवलंबून न राहता पालक, शिक्षक आणि समुपदेशकांसोबत संवाद साधावा. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने चर्चा करून त्यांच्या तणावावर उपाय शोधावा.”

Web Title: Use of ai in study

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • ai

संबंधित बातम्या

डीपफेकवर आता पूर्ण लगाम! AI कॉन्टेंटच्या नियमांवर सरकारची मोठी तयारी
1

डीपफेकवर आता पूर्ण लगाम! AI कॉन्टेंटच्या नियमांवर सरकारची मोठी तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.