जीतू पटेल यांच्या मते, एआयमुळे मानव निरुपयोगी होतील ही भीती चुकीची आहे. Cisco चे ते म्हणतात की, मानवी बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन यांचा संगम प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे.
बिहारमधील मुझफ्फरपूरचा कनिष्क नारायण तब्बल २० वर्षांनंतर मायदेशी परतला. ब्रिटनमध्ये एआय आणि ऑनलाईन सुरक्षा मंत्री म्हणून काम करणाऱ्या या ‘बिहारी बाबू’चे पटना आणि मुझफ्फरपूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.
दिल्लीत झालेल्या शर्टलेस निदर्शनाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आज इंदूरमध्ये काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला आहे. काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली.
भारताने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'पॅक्स सिलिका' उपक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या करारामुळे AI, सुरक्षित सप्लाय चेन, आणि आर्थिक सुरक्षा यावर भारत-अमेरिका सहकार्य आणखी मजबूत होणार आहे.
जिओ आता इंटरनेट युगानंतर भारताला इंटेलिजेंस युगात जोडण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. AI सेवा मोबाईल डेटा प्रमाणे परवडणारी, भारतीय भाषांमध्ये आणि विविध क्षेत्रांसाठी उपलब्ध होणार आहेत.
AI Impact Summit 2026 : एआय हे आता केवळ तांत्रिक साधन राहिलं नाही. लष्करी क्षमता, आर्थिक वाढ आणि डिजिटल सार्वभौमत्वामध्ये एआयची भूमिका निर्णायक ठरत असून, बदलत्या भू-राजकारणात देशांमध्ये तीव्र स्पर्धा…
गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी भारतात पुढील ५ वर्षांत तब्बल १५ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ऐतिहासिक घोषणा…
Silverline Technologies Ltd. चा शेअर 18 फेब्रुवारीला 5% अप्पर सर्किटवर बंद झाला असून, महिनाभरात 105% वाढ झाली आहे. ट्रूलेजर टेक्नॉलॉजीजच्या 80 कोटी रुपयांच्या गुंतवणुक केली आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या परिषदेला 'अव्यवस्थित पीआर तमाशा' संबोधत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या समिटमध्ये भारतीयांचा डेटा विकला जात असल्याचे त्यांनी म्हटले…
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय संदर्भातील जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून विशेषतः आयटी क्षेत्रातील शेअर्सना मोठा फटका बसला आहे.
Artificial Intelligence Court Petitions: तंत्रज्ञानाचा वापर वकिली व्यवसायासाठी सुलभ होत असला, तरी काही वकिलांकडून त्याचा होत असलेला बेजबाबदार वापर आता न्यायालयाच्या रडारवर आला आहे.
एआय मानवांची जागा घेईल का? कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या नोकऱ्यांना धोका निर्माण करेल का? भविष्यात नोकरीचे बाजार कसे दिसेल आणि एआयच्या युगात कोणती कौशल्ये आपल्या नोकऱ्या सुरक्षित करू शकतात? जाणून घ्या…
केंद्र सरकारने २० फेब्रुवारी २०२६ पासून डीपफेक आणि AI कंटेंटबाबत कडक नियम लागू केले आहेत. आता भ्रामक माहिती ३ तासांत हटवणे बंधनकारक आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होईल.
वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात श्री. भाऊसाहेब वर्तक यांच्या जयंतीनिमित्त IEEE तांत्रिक सहप्रायोजित आंतरराष्ट्रीय परिषद IC3ET 2026 दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
टाटा मेमोरियल रुग्णालयात एआय तंत्रज्ञानयुक्त अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे स्तन कर्करोगाचे लवकर आणि अधिक अचूक निदान शक्य होणार आहे.