Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India च्या अडचणीत वाढ; अहमदाबाद दुर्घटनेप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, केली ‘ही’ मोठी मागणी

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत अहमदाबाद विमान दुर्घटना आणि DGCA नियमांमध्ये झालेली चूक याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2025 | 06:19 PM
Air India च्या अडचणीत वाढ; अहमदाबाद दुर्घटनेप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, केली 'ही' मोठी मागणी

Air India च्या अडचणीत वाढ; अहमदाबाद दुर्घटनेप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. यामध्ये प्रवास करत असणाऱ्या 242 पैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मात्र त्यानंतर एअर इंडियाच्या अडचणी संपायचे काही चित्र पाहायला मिळत आहे. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. एअर इंडियाच्या या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या बोईंग विमानाचे सुरक्षा ऑडिट पूर्ण होईपर्यंत या विमानांची उड्डाणे रद्द करण्याची मागणी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. अन्य देखील काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. आता सुप्रीम कोर्ट या याचिकेवर कधी सुनावणी घेणार आणि कोणता निर्णय देणार हे पाहणे आवश्यक असणार आहे.

जनहित याचिकेत काय? 

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत अहमदाबाद विमान दुर्घटना आणि DGCA नियमांमध्ये झालेली चूक याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. अहमदाबाद दुर्घटनेमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकार, एअर इंडिया, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा यांना या याचिकेत पक्षकार करण्यात आले आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठ्या बोईंग ७७७ विमानामधील सुरक्षा तपासणी वाढवली जाणार आहे. याबाबत टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाईनने याबाबत निवेदनात म्हटले आहे. एअर इंडियाला अलीकडचे काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. गेल्या सहा दिवसांत एअर इंडियाने किमान ८३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावे लागली आहेत. कंपनीचे इंजिनिअर आणि पायलट हे सर्व ती आवश्यक खबरदारी घेत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बुधवारी देखील एअर इंडियाने आपली तीन उड्डाणे रद्द केली आहेत. दुबई ते दिल्ली आणि टोरांटो ते दिल्ली ही फ्लाईट रद्द केली आहे. एअर इंडियाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया कंपनी जुलै महिन्याच्या मध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानांच्या उड्डाणामध्ये १५ टक्के कपात करणार आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता आंतरराष्ट्रीय प्रवास …

मुंबई लखनौ विमान रद्द

बुधवारी सकाळी मुंबईतून लखनौला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक रद्द करण्यात आले आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे फ्लाईट रद्द केली गेली. दरम्यान आता एअर इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात १५ टक्क्यांनी कपात करणार आहे. त्याबाबत आता कंपनीने निर्णय घेतल्याचे समजते आहे.

 

Web Title: Ahmedabad plane crash file petition in supreme court against air india marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • air india
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
1

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
2

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा
3

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
4

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.