Pilot Detained Vancouver : व्हँकुव्हर विमानतळावर एअर इंडियाच्या एका पायलटला दारू पिऊन आढळल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. एका ड्युटी-फ्री कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर, पायलटला विमानातून काढून टाकण्यात आले.
संपूर्ण उत्तर भारतात दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे हवाई वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. ही परिस्थिती पाहता, नागरी उड्डाण मंत्रालयाने मंगळवारी सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांच्या संबधित काही महत्वपूर्ण आदेश दिले…
2025 मध्ये अक्षरशः मृत्यूचा तांडव बघायला मिळाला. देशात आठ ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२९ जणांचा मृत्यू झाला होता. तर 7 दुर्घटनेमध्ये 412 जणांना जीव गमवावा लागला.
इंडिगोनंतर एअर इंडियाचा प्रॉब्लेम झाल्याचे पाहायला मिळाला याचा त्रास अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सहन करावा लागला, तिने पोस्ट करत याबद्दल नाराजी व्यक्त केली.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही काळापासून संकटात आहे. अलिकडच्या काळात तिच्या हजारो उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एअर इंडिया ग्रुप याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे
जगभरात बहुतेक कमी किमतीच्या विमान कंपन्या स्वस्त आणि लहान विमानतळांवरून उड्डाणे घेतात. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. पण भारतातील जवळजवळ सर्व विमानतळ मोठे, महागडे आणि उच्च दर्जाचे आहेत.
प्रवाशांच्या अडचणींना प्रतिसाद म्हणून, रेल्वे आणि स्पाइसजेटने पावले उचलली आहेत. रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ अतिरिक्त कोच जोडले आहेत. पुढील काही दिवसांसाठी स्पाइसजेट १०० अतिरिक्त उड्डाणे चालवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका पुणे विमानतळाला बसला आहे. शुक्रवारी इंडिगोची तब्बल 46 उड्डाणे रद्द करण्यात आली.
Solar Radiation Risk : Airbus A320 विमानांच्या उड्डाण नियंत्रण प्रणालींमध्ये सौर किरणोत्सर्गाचा धोका आढळून आला आहे, ज्यामुळे जगभरातील ६,००० विमानांना सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले आहेत.
या सुधारणा करण्यासाठी विमान कंपन्यांना संबंधित विमाने काही काळासाठी ग्राउंड करावी लागतील. यामुळे लवकरच उड्डाण वेळापत्रकांमध्ये विलंब किंवा रद्द होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.
एकेकाळी देशातील एकमेव विमान कंपनी असलेली एअर इंडिया टाटा समूहात परतल्यानंतरही आव्हानांना तोंड देत असून उद्दिष्ट पाच वर्षांत ३०% बाजारपेठेतील हिस्सा मिळवण्याचे होते, परंतु विलीनीकरणानंतर घट झाली
जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रकाश पडतो तेव्हा त्याची सावली प्रतिबिंब म्हणून पडत असते. सूर्यप्रकाश आणि जमीन, या दोघांच्या मध्ये आलेली कोणतीही वस्तू एक अडथळा म्हणून कार्य करते जी सूर्य किरणांना जमिनीवर…
एनएमआयएमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसच्या नियोजित ऑपरेशन्समुळे मुंबई महानगर प्रदेशापासून (एमएमआर) भारताच्या आणि बाहेरील ठिकाणांशी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
वाराणसीच्या विमानात एका प्रवाशाने कॉकपिटचे दार टॉयलेट समजून उघडण्याचा प्रयत्न केला. पायलटला हायजॅकचा संशय आल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर सीआयएसएफने आठ प्रवाशांना ताब्यात घेतले आहे.
एका वाहतूक सुरक्षा संघटनेने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी स्वतंत्रपणे न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
एअर इंडियाचे हे विमान धावपट्टीवरून विमान उड्डाण करण्याच्या आधीच विमान लँडिंग करण्यात आलं. असं काय झालं की पायलटला उड्डाण करण्याच पूर्वी विमान लँडिंग करावं लागले. वाचा सविस्तर बातमी...
मुंबईहून जोधपूरला निघालेलं एअर इंडियाचं विमान (AI 645) तांत्रिक बिघाडामुळे अचानक मुंबई विमानतळावर परतलं. पायलटने वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीव वाचला.
Air India Trivandrum to Delhi Flight: तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे एअर इंडियाचे विमान चेन्नईच्या दिशेने वळवण्यात आले. चेन्नई विमानतळावर विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आले. या विमानात पाच खासदार उपस्थित…