भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या अकासा एअरने राजस्थानमध्ये प्रवेश करत उदयपूरला आपल्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. १५ ऑक्टोबर २०२६पासून मुंबई आणि बेंगळुरूहून उदयपूरसाठी दररोज थेट…
Air India ने भारत सरकारच्या 'हब अँड स्पोक' मॉडेल अंतर्गत आपली पहिली 'इझी कनेक्ट' सेवा वाराणसी ते दिल्ली दरम्यान अधिकृतपणे सुरू केली आहे. यामुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या…
Air India Flight Bombing News : अखरे कॅनडाने एअर इंडिया बॉम्बस्फोटात खिलस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे मान्य केले आहे. या हल्ल्यात ३२९ प्रवाशांनी आपले प्राण गमावले होते. यामध्ये लहान मुले आणि…
नवी दिल्लीहून अमृतसरला जाणाऱ्या Air India च्या विमानाने चुकून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला आणि ते थेट लाहोरपर्यंत पोहोचले. लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने इशारा दिल्यानंतर पायलटला ही चूक समजली आणि…
विमान प्रवासाची तयारी करणाऱ्यांसाठी आणि हवाई वाहतूक क्षेत्रासाठी एका अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. विमान कंपन्यांनी अधिभार लावला होता, जो आता हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता असे दिसते की…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला सुरुवात होत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने १५ जुलैपासून नवी मुंबई ते अबू धाबी थेट विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. नवी…
महागाईचा भडका आणि वाढत्या ताण या सगळ्यात आपण कुठे प्रवासाला जायचा विचारच करत नाही. जरी विचार केला तरीही विमान प्रवास हा खिशाला परवडण्यासारखा नाही म्हणून आपण प्लॅनच कॅन्सल करतो. पण…
India Russia Aircraft Deal: २०० विमानांच्या निर्मितीसाठी भारत आणि रशिया एक मोठी भागीदारी करणार आहेत. आता सुखोई एसजे-१०० आणि आयएल-११४-३०० या दोन्ही विमानांची निर्मिती भारतात केली जाईल.
आजकाल शेअर बाजारात एक नवीन trend दिसून येत आहे. साधारणपणे सकाळच्या सत्रात सुरुवातीला बाजाराची सुरुवात सकारात्मक होते; मात्र, जसजसे ट्रेडिंग सत्राचा शेवटचा टप्पा येतो तसतशी बाजारात घसरण सुरू होते. शुक्रवारीही…
मध्यपूर्वेतील संघर्ष संपण्याच नाव घेत नाही आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. सगळ्याच गोष्टींचा तुटवडा भासत असल्याने परिणाम दरवाढ होत आहे. त्यामुळे महागाईचा भडका चांगलाच उडाला आहे. या…
नरिमन पॉइंट येथील २२ मजली एअर इंडिया इमारत खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून राज्य सरकारने यासाठी १,६०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या इमारतीत…
एअर इंडियाचे एक विमान दिल्लीहून बंगळुरूला आले होते आणि ते परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते; तथापि, लँडिंगदरम्यान विमानाचा मागील भाग एका वस्तूवर आदळला. परिणामी, ते विमान जमिनीवरच थांबवून ठेवण्यात आले.
पश्चिम आशियातील संकटामुळे भारतीय विमान कंपन्यांवर वाढत असलेल्या आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना साहाय्य मिळणार असून त्याचा परिणाम टिकीट दरांवर होणार आहे.
मध्य पूर्वेतील म्हणजेच पश्चिम आशियामधील सध्याच्या तणावाचा परिणाम सर्वत्र पसरताना दिसत आहे. या सगळ्यापासून विमान वाहतूक क्षेत्र काही सुटलेलं नाही. त्यामुळे आता विमान वाहतूक क्षेत्रावरही स्पष्टपणे दिसून येत आहे.
१ मे रोजी, सरकारने 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'च्या दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. यापूर्वी, विमान कंपन्यांनी सरकारकडे अशी विनंती केली होती की, जर ATF चे दर वाढले, तर त्यांच्यासाठी विमानांचे उड्डाण…
भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या आपल्या सर्वात कठीण काळातून जात आहे. देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर एटीएफच्या (ATF) गगनाला भिडणाऱ्या किमतींमधून तात्काळ दिलासा मिळाला नाही.
देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली स्पाईसजेट कंपनी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. परिणामी, कंपनीने भयंकर निर्णय घेतला आहे. आपला कर्मचारी वर्ग कमी करण्याचा मोठा निर्णयामुळे आता परिस्थिती गंभीर झाली…
जागतिक स्तरावर विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 'फ्यूल सरचार्ज' वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर देशांतर्गत उड्डाणांसाठी ८ एप्रिलपासून लागू होतील.
म्ही संपूर्ण कुटुंबाला घेऊन कौटुंबिक सहलीचं प्लॅनींग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करताय तर Flipkart तुमच्या विमान तिकिटांचा खर्च करणार आहे. पण…