Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्याने केली भाजपची गोची; शेवटी पक्षाने अधिकृत परिपत्रक काढून स्पष्ट केली भूमिका

राजधानी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना रानौत यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या वक्तव्यावरून भाजपवर विरोधी पक्ष टीका करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2024 | 06:59 PM
कंगनाच्या 'त्या' वक्तव्याने केली भाजपची गोची; शेवटी पक्षाने अधिकृत परिपत्रक काढून स्पष्ट केली भूमिका

कंगनाच्या 'त्या' वक्तव्याने केली भाजपची गोची; शेवटी पक्षाने अधिकृत परिपत्रक काढून स्पष्ट केली भूमिका

Follow Us
Close
Follow Us:

राजधानी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना रानौत यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या वक्तव्यावरून भाजपवर विरोधी पक्ष टीका करत आहे. त्यानंतर कंगनाच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून भाजपवर जोरदार टीका केली जाऊ लागली. त्यानंतर भाजपने अधिकृत परिपत्रक काढत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कंगना रानौतने केलेल्या वक्तव्यावर भाजपने अधिकृत परिपत्रक काढत कंगना रानौतच्या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष खासदार कंगना रानौतवर काही कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कंगना रानौत या भाजपच्या हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसांघातील खासदार आहेत.

भाजपने परिपत्रकात काय म्हटले?

भाजप खासदार कंगना रानौत यांनी शेतकरी वक्तव्यावर केलेले विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना रानौतच्या विधानाशी असहमत आहे. पक्षाकडून पक्षाच्याबाजूने बोलण्यास कंगना रानौत यांना कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही. तसेच भविष्यात अशी कोणतीही विधाने करू नयेत याबद्दल रानौत यांना सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्ष हा सबका साथ, सबका विकास या तत्वावर चालणारा पक्ष आहे.

The statement made by BJP MP Kangana Ranaut in the context of the farmers' movement is not the opinion of the party. BJP disagrees with the statement made by Kangana Ranaut. On behalf of the party, Kangana Ranaut is neither permitted nor authorised to make statements on party… pic.twitter.com/DXuzl3DqDq — ANI (@ANI) August 26, 2024

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कंगना राणौत काय म्हणाली?

एका मुलाखतीदरम्यान भाजप खासदार कंगना रणौत म्हणाली की, आमचे सर्वोच्च नेतृत्व कमकुवत असते तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय झाले ते सर्वांनी पाहिले. निदर्शनाच्या नावाखाली हिंसाचार पसरवण्यात आला. तिथे बलात्कार होत होते, लोकांना मारले जात होते, फासावर लटकवले जात होते. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे औचित्य साधून कंगना म्हणाली की, जेव्हा हे विधेयक मागे घेण्यात आले तेव्हा सर्वच भोंदूबाबांना धक्का बसला. कारण त्याचं नियोजन खूप लांबलचक होतं. आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक हिंसाचार पसरवत आहेत. तसेच शेतकरी आंदोलनाच्यावेळी अनेक महिलांवर अत्याचार आणि हत्या होत होत्या.

Web Title: Bjp distance themself from kangna ranaut statement on farmers protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 06:59 PM

Topics:  

  • BJP
  • Kangna Ranaut

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.