राजधानी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज सभागृहात एसआयआर संसदेत गदारोळ झाल्याचे दिसून आले. भाजप खासदार कंगना रनौत यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
Atul Subhash case : अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणावर आता मंडईच्या खासदार कंगना रणौत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कंगना राणौतने म्हटले की, अशा प्रकरणांमध्ये 99 टक्के पुरुषांची चूक असते.
राजधानी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना रानौत यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या वक्तव्यावरून भाजपवर विरोधी पक्ष टीका करत आहे.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या मांडलेल्या मुद्द्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, भाजप खासदार कंगना राणौत यांनी राहुल गांधी ड्रग्ज टेस्ट करा अशी…