विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार हाच विरोधी उमेदवार असेल, असे संकेत देत महाविकास…
निरुपम यांनी दावा केला की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेली 'उबाठा' अत्यंत कमकुवत झाली असून, पक्षातील लोकप्रतिनिधींचा आपल्याच नेतृत्वावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदारसंघात झालेला पराभव ममता बॅनर्जी यांना पचवता आलेला नाही. याच कारणामुळे, त्यांनी आता भवानीपूर निवडणुकीच्या निकालांना उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्यासंदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल…
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजपाच्या ५२ नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावत विशेष बसेसमधून ठाण्याकडे सहलीसाठी रवाना करण्यात आले. मात्र, २० नगरसेवकांनी विविध कारणांमुळे जाण्यास नकार दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले…
Sharmila Thackeray यांनी भाजप आणि RSS वर जोरदार टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
स्पष्ट बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना ‘तळ्यात मळ्यात’ स्वरूप आल्याची चर्चा आहे. संभाव्य क्रॉस व्होटिंगची धास्ती आणि राजकीय समीकरणे बिघडू नयेत यासाठी महायुतीकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग…
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला ५ खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदारांच्या अनुपस्थितीचे सविस्तर कारण स्पष्ट केले.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील तीन आमदारांनी भाजप समर्थित उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या आमदारांवरील कारवाईबाबत निवडणुकीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या…
आगामी काळातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "देशातील आजची परिस्थीती पाहता आपल्याला सत्य व अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे," असे आवाहन त्यांनी…
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "देशात भयानक संकट उभे ठाकले आहे. या संकटाचा मुकाबला काँग्रेस पक्षच करु शकतो,‘मोदी मस्ट गो’,"…
नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
Viral Video : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीनंतर पक्षप्रवेश घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. TMC सोडून BJP मध्ये प्रवेश करु पाहणाऱ्या नेत्याच्या…
लहान पक्षांचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसला ‘बुडते जहाज’ असे संबोधले. यावरून आता काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून "भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’' असल्याचे…
विरोधी पक्षांच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला 'बुडते जहाज' म्हणत या विलीनीकरणाचा फायदा भाजपलाच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महापालिकेच्या प्रशासक कार्यकाळात आपत्कालीन अधिकारांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.
कला भारती असोसिएशनच्या सदस्यांनी राष्ट्रसेवेच्या भावनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानिमित्त मुंबईत महिला सशक्तिकरण, आत्मनिर्भरता आणि समग्र विकासाला समर्पित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महिलांना आर्थिक साक्षरता, जीईएम…
'एनडीए' (NDA) सरकारची १२ वर्षांची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी 'भारत मंडपम' येथे आयोजित बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींनी आपल्या मित्रपक्षांचे कौतुक केले आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत त्यांच्यावर हजारो कोटींचे घोटाळे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकत सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवले आहे. यावरूनच आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या गेल्या बारा वर्षातील…
पंजाबमधील हिंदू व्यापाऱ्यांवर मंगळवारी ईडीने (ED) केलेल्या छाप्यांवर आम आदमी पार्टी (AAP) आणि पंजाब सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या व्यापाऱ्यांना राज्याच्या विकासाचा कणा मानून पंजाब सरकारने त्यांना पाठिंबा जाहीर…