Maharashtra Politics: नाना पटोले यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे आव्हान दिले आहे. तसे शिंदे आणि अजित पवार हे भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
Rahul Gandhi News: राहुल गांधींनी रायबरेलीत मनरेगा चौपालच्या माध्यमातून मजुरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर गरिबांच्या योजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कडाडून टीका केली.
विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपा पक्षाने अखेर निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवारांना न्याय दिला नाही. याचकारणाने संपूर्ण बौद्ध समाजाची नाराजी आशा आशयांचे बॅनर सध्या कामोठे वसाहतील लावण्यात आले आहेत.
Ratnagiri News: मात्र जिल्हा परिषद पंचायत समीत्यांच्या निवडणुका जाहीर होताच, पुन्हा राजापूरात भाजपाच्या पादाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीला ठेंगा दाखवला जात आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर पुण्याचा महापौर कोण ठरणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे.
भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुणे जिल्हा परिषद निवडणुकामध्ये एकत्र लढाव्यात, असा आग्रह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून वाढत आहे.
भाजप संघटनेचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सोमवारी एक प्रेस विज्ञप्ती जारी करून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन हे एकमेव प्रस्तावित उमेदवार असल्याचे जाहीर केले.
हिराबाग हाउसिंग सोसायटी येथील एसआरए प्रकल्पातील अस्वच्छतेचा प्रश्न अवघ्या २४ तासांत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मार्गी लावला आहे.
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली KDMC निवडणूक झाली. निवडणुकीत BJP-शिवसेना-रिपाईच्या महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामी महायुतीचाच महापौर महापालिकेत बसेल असे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
जत तालुक्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीचा महापौर निश्चित असला तरी भाजप की शिंदेसेना, यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. कमी जागा लढवून जास्त विजय मिळाल्यामुळे महापौरपदासाठी भाजप स्ट्राइक रेटचा मुद्दा पुढे करत आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत राज पुरोहित यांची ओळख व्यक्तशीर आणि अभ्यासपूर्ण नेता म्हणून होती. 1990 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये ते कुलाबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले…
मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह उल्हासनगरमध्ये देखील महायुतीची सत्ता आलेली आहे. राज्यातील महत्वाच्या असलेल्या महानगरपालिकेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याचे म्हटले जात आहे.