भाजपचे उमेदवार जाहीर करताना माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीत कोणाला उमेदवारी द्यायची किंवा बसवायचे याचे सर्व निर्णय संग्राम थोपटे एकहाती घेत असत.
बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच पक्षाने आरके सिंह, अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांना भाजपने निलंबित करण्यात…
भाजपची सांगली शहर जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण आणि मावळत्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा दिमाखात संपन्न झाला.
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक पदाच्या ३ जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले.
भाजपमध्ये पूर्वाश्रमीचे अनेक नेते, कार्यकर्ते असून सासवडसह तालुक्यात भाजपची सत्ता नसली तरी भाजपचे कमळ अखंडपणे फुलवत ठेवण्याचे काम केले आहे. त्यांना मोठा आधार मिळाला असून सत्तेतील स्वप्ने पूर्ण होण्याची त्यांना…
Local Body Elections: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जेडीयू पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यमान सरकारने आपली सत्ता राखली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
Bihar Vidhan Sabha Election Result 2025: भाजप आणि जेडीयूमध्ये कोण पुढे आहे किंवा आरजेडी आणि काँग्रेसमध्ये कोणाचा वरचष्मा आहे याचे संपूर्ण चित्र आता समोर येत आहे.
Bihar Vidhan Sabha Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर वेगाने अपडेट होत असले तरी, मतमोजणीच्या सुरुवातीला एका तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
तज्ञांच्या मते, आरक्षण निश्चित झाल्यानंतर, दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि पूर्वतील अनेक प्रभाग अनेक माजी नगरसेवकांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून येते, परंतु त्यांची तिकिटे असुरक्षित असू शकतात.
पक्ष देईल तो उमेदवार जिंकून आणण्यासाठी मेहनता घ्या. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी कागदपत्रांची तयारी ठेवा, असे संकेत इच्छुक उमेदवारांना देण्यात आले आहेत.
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल मंगळवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर प्रसिद्ध होतील. त्याआधी, २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्या सर्वेक्षण संस्थांचे एक्झिट पोल बरोबर होता.
जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांची निवडणूक होणार आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.