लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे. राहुल गांधी कोलंबियातील ईआयए विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते, असं का म्हणाले राहुल गांधी..., जाणून घेऊया
PM Modi RSS 100th Year : आरएसएस शताब्दी समारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचे वर्णन करणारे खास डिझाइन केलेले स्मारक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले.
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष रिंगणात उतरले आहेत. वेगवेगळे पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) लडाखच्या लोकांवर, संस्कृतीवर आणि परंपरांवर हल्ला करत आहेत, असे म्हणत त्यांनी लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची जोरदार मागणी केली आहे.
राहुल गांधी यांना अलाहाबाद हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. अमेरिकेत शीख समुदायावर केलेल्या विधानासंदर्भात राहुल गांधींनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला संपरून राज्याचा दर्जा द्यावा यासाठी या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधानांशी संबंधित असलेल्यांना हे माहित आहे की पंतप्रधान मोदींसाठी कोणी आवडीचं नाही आणि नावडतेही नाही. पण जर कोणी चूक केली तर त्याला फटकारले जाते आणि मी चूक केली तर मलाही…
आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पुन्हा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी या सामन्याला 'सट्टेबाजी' म्हटले असून, ऑपरेशन सिंदूरमुळे याला विरोध दर्शवला आहे.
इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उभा राहिला आहे. त्यांच्या या विधानाचा भाजपने समाचार घेतला आहे.
२० सप्टेंबर रोजी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत BCCI वरिष्ठ अधिकारी आणि भाजपच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये आगामी नेतृत्वाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
Vote Chori: मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा…
Rahul Gandhi Press Conference Live : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे. 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार असं सांगत मत चोरीवर अनेक खुलासे केले…
भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील आणि खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून या राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
बुधवारी ओवैसी यांनी आसाम भाजपच्या व्हिडिओचा हवाला देत म्हटले की, ते राज्य मुस्लिम बहुल म्हणून दाखवते, परंतु प्रत्यक्षात ते तसे नाही. त्यांनी यावेळी व्हिडिओवर आक्षेप घेत राग व्यक्त केलाय.
आपण महायुतीमध्ये लढणार आहोत; मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये,” असे आवाहन केले.
आग्रामध्ये एका तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे आणि तिघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक भाजप नेता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिहार कॉंग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.