Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल

विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी केली होती, त्यावरून घमासान सुरू आहे. दरम्यान रंजन गोगोई यांनी सुरक्षा व्यवस्थेवर पश्नचिन्ह उपस्थित करणारे प्रश्न संरक्षणमंत्र्यांना केले.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 28, 2025 | 06:16 PM
पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल

पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल

Follow Us
Close
Follow Us:

संसदेत आजच्या (28 जुलै) मानसून अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू आहे. या चर्चेसाठी 16 तास राखीव ठेवण्यात आले होते, मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेची सुरुवात दुपारी दोननंतर झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी या ऑपरेशनबाबत माहिती दिली आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. “धर्माचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन उचलावं लागतं.” असं म्हणत त्यांनी त्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांवर माहिती दिली.

“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ

दरम्यान काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर जोरदार टीका करत प्रश्नांची सरबत्ती केली. पहलगामध्ये सुट्टीसाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक केलेले दहशतवादी याठिकाणी पोहोचले तरी कसे? या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला, तर हे दहशतवादी कोण होते आणि त्यांनी इतक्या सुरक्षित ठिकाणी प्रवेश कसा केला?, असे प्रश्न त्यांनी राजनाथ सिंह यांना विचारले.

गोगोई यांनी संसदेत विचारलं की पाच दहशतवादी भारतात कसे शिरले, त्यांचे उद्दिष्ट काय होते, आणि इतका वेळ उलटूनही सरकार त्यांना पकडण्यात अपयशी का ठरलं? तसेच, या हल्ल्यापाठोपाठ सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सुरुवातीला निवडलेली 21 लक्ष्यस्थळं नंतर 9 वर का आणली गेली, याचं स्पष्टीकरण मागितलं.

गोगोई यांनी केंद्र सरकारला जाब विचारला की जर पाकिस्तान शरण येण्याच्या तयारीत होता, तर भारताने युद्ध का थांबवलं ? “आपण कोणासमोर झुकलो?” जर पाकिस्तान अधिकृत काश्मीर (POK) आज घेणार नसाल, तर मग कधी?, अशीही विचारणा त्यांनी केली.

जम्मू-काश्मीर सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला, तरी पहलगाममधील लोक अजूनही भीतीच्या छायेत आहेत. गृहमंत्री म्हणतात की त्यांनी दहशतवाद्यांची कंबर मोडली आहे, पण तरीही पुलवामासारख्या घटना का घडतात आणि मग जबाबदारी एलजीवर टाकली जाते.”

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा

ट्रंप यांनी म्हटलं होतं की अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबलं आणि काही लढाऊ विमानं पाडली गेली. त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि खरोखरच भारताची किती लढाऊ विमानं पाडली गेली? याची माहिती फक्त जनतेसाठीच नव्हे तर आपल्या जवानांसाठीही उघड करावी, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं.

Web Title: Congress leader gaurav gogoi asked questions to defence minister rajnath singh on operation sindoor in parliament monsoon session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Monsoon Session
  • Operation Sindoor
  • Parliament Monsoon Session

संबंधित बातम्या

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
1

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
2

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात
3

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार
4

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.