विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी केली होती, त्यावरून घमासान सुरू आहे. दरम्यान रंजन गोगोई यांनी सुरक्षा व्यवस्थेवर पश्नचिन्ह उपस्थित करणारे प्रश्न संरक्षणमंत्र्यांना केले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात येणार असून प्रस्तावर २०८ खासदारांनी स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. त्यांना हटवण्यासाठी संविधानिक प्रक्रिया सुरू झाली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून आहेत आहे. त्याआधी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दीड तास सर्वपक्षीय बैठक घेतली. दरम्यान केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आज प्रचंड राडा पहायला मिळालं. विधानसभेच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक एकमेकांना भीडले. त्यानंत तुंबळ हाणामारी झाली असून उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल
महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत, असा दावा कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधी पक्षांचे आमदार आज बनियान घालून आले होते. शिवाय कमरेला टॉवेल गुंडाळला होता. चड्डी बनियान गँगच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली. आदित्य ठाकरे यांच्या चड्डी बनियान गँग या वक्तव्यावरून निलेश राणेंचा पारा चांगलाच वाढला होता.
राज्यातील भूखंड विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अल्प भूखंडांचे व्यवहार सुलभ होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात OYO हॉटेलचा मुद्दा उपस्थित झाला. हॉटेलच्या साखळीवर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळजनक आरोप करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Monsoon Session Of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा झाली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी याची माहिती दिली आहे.पहलगाममधील दहशतवादी हल्ला हे पहिलं अधिवेशन असणार आहे.
शिवसेना ठाकरे गट नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे, उद्यापासून ते सभागृहामध्ये उपस्थित राहणार आहेत.
अंबादास दानवे यांचे विधान परिषदेमध्ये निलंबन करण्यात आले आहे. त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र उपसभापती निलम गोऱ्हे यांना दिले आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेणार का याकडे…
लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून, अनेकविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सत्र सुरू झाले आहे. यातच विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका मांडली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार (27 जून) पासून सुरू होत आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून, हिमाचलमध्ये आलेल्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी सादर केलेल्या ठराव पत्रावर चर्चा सुरू आहे.