Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावीर जयंतीनिमित्त 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रीय राजधानीतील भारत मंडपम येथे 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 21, 2024 | 01:36 PM
महावीर जयंतीनिमित्त 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – आज देशभरामध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रीय राजधानीतील भारत मंडपम येथे 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी भगवान महावीर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाण्यांचे प्रकाशनही केले. महोत्सवामध्ये नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी “भारत मंडपम आज भगवान महावीरांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवाचा साक्षीदार आहे.  महावीर जयंतीनिमित्त मी देशवासीयांना माझ्या शुभेच्छा देतो. निवडणुकीच्या गदारोळात अशा कार्यक्रमात सहभागी होणे हे आवश्यक आहे अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

पुढे नरेंद्र मोदी यांनी जगभरामध्ये असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा दाखला देत भगवान महावीर यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज संघर्षात सापडलेले जग भारताकडून शांततेची अपेक्षा करत आहे. न्यू इंडियाच्या या नव्या भूमिकेचे श्रेय आमच्या वाढत्या क्षमतेला आणि परराष्ट्र धोरणाला दिले जात आहे, पण मला सांगायचे आहे की, त्यात आमच्या सांस्कृतिक प्रतिमेचा मोठा वाटा आहे. आज भारत या भूमिकेत आला आहे कारण आपण सत्य आणि अहिंसेला आपण पूर्ण आत्मविश्वासाने जागतिक व्यासपीठावर ठेवत आहोत.”

काल देखील पीएम मोदींनी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणाले की भगवान महावीर यांचा शांतता आणि सद्भावनेचा संदेश ‘विकसित भारत’ निर्माण करण्यासाठी देशासाठी प्रेरणा आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “महावीर जयंतीच्या शुभमुहूर्तावर देशातील सर्व कुटुंबांना माझ्या शुभेच्छा… भगवान महावीर यांचा शांतता, संयम आणि सौहार्दाचा संदेश देशाला ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी प्रेरणा आहे.”

Web Title: Inauguration of 2550th lord mahavir nirvana festival on the occasion of mahavir jayanti sentiments expressed by pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 01:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.