217 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. मात्र वैभव सूर्यवंशी या मॅचमध्ये एकही रन न करता आउट झाला.
२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात तीन बळी घेत खळबळ उडवून दिली. कोण आहे मराठमोळा प्रफुल हिंगे?
राजस्थान रॉयल्सने पहिल्या ओव्हरपासून प्रभावी गोलंदाजी केली. जोफ्रा आर्चरलने अभिषेक शर्माला 0 व्यावर आउट केले. डोनोव्हन फेरेराने ट्रेविस हेडला आउट केले.
चेन्नई सुपर किंग्जने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलमधला चेन्नई विरुद्ध गुजरात हा सामना 21 मे ला होणार आहे.
आजचा सामना एसआरएचसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. 4 पैकी एसआरएच केवळ 1 सामना जिंकू शकली आहे त्यामुळे आजचा सामना जिंकून 2 गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न कर्णधार इशान किशन आणि…
MI vs RCB: टीम डेव्हिडने आरसीबीकडून फलंदाजी करताना 16 चेंडूत 34 रन्सची खेळी केली. मात्र त्याने स्टेडियममध्ये केलेल्या कृतीमुळे त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया पोस्टवर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
IPL 2026 मध्ये, स्पर्धेतील 20 वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईचा 18 धावांनी पराभव…
हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणाऱ्या स्टेडियमपैकी हे एक स्टेडियम आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आरसीबीला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी रविचंद्रन अश्विनने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाला जबाबदार धरले. मुंबई इंडियन्स जिंकू शकली असती
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणारे हे एक स्टेडियम आहे. एसआरएचच्या गोलंदाजांना अजून सूर गवसलेला नाही.
राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रुमी भिंडर यांनी IPL सामन्यादरम्यान फोन वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. BCCI च्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटकडून (ACSU) त्यांची चौकशी सुरू आहे.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात 5 विकेट गमावून…
MI vs RCB: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 4 विकेट गमावून 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
11 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर त्या सतत वैद्यकीय देखरेखीखाली होत्या. आशा भोसले यांच्या निधनाबद्दल क्रिकेट विश्वानेही शोक व्यक्त…
शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातला IPL 2026 हंगामातील सलग दुसरा विजय मिळवून देण्यात यश आले. दरम्यान, बटलरने आपल्या T20 कारकिर्दीत 14,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…
लखनौ सुपर जायंट्स सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत; त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. याउलट, गुजरात टायटन्स आठव्या स्थानावर आहेत.
MI vs RCB: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एक अत्यंत चुरशीचा सामना खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, वानखेडेच्या खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल जाणून घ्या...