Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ राज्यातील इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा बंद, सरकारचा निर्णय

राज्यातील ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन मणिपूर सरकारने इंटरनेट सेवांवर ५ दिवसांसाठी बंदी घातली आहे. या सरकारने आज दुपारी 3 ते 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2024 | 06:44 PM
मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू

मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन मणिपूर सरकारने इंटरनेट सेवांवर ५ दिवसांसाठी बंदी घातली आहे. काही समाजकंटक द्वेषपूर्ण संदेश आणि प्रतिमा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकतात, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती सरकारने व्यक्त केली आहे. राज्य सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही जारी केले आहेत.

गृह विभागाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, सोशल मीडिया आणि मेसेजिंग सेवांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या भडकाऊ साहित्य आणि खोट्या अफवांमुळे सार्वजनिक शांतता आणि सामुदायिक एकोपा धोक्यात येऊ शकतो. ही परिस्थिती पाहता असामाजिक घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते १५ सप्टेंबरपर्यंत इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने ज्या प्रकरणांमध्ये सूट दिली आहे, त्या प्रकरणांशिवाय हा आदेश लागू असेल.

मणिपूर सरकारने आज दुपारी 3 ते 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील ५ दिवसांसाठी राज्यातील इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा बंद आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्ण घेतलाय. मागच्या काही दिवसांपासून मणिपूरमधे पुन्हा हिंसाचार होत असून त्यावर नियंत्रण मिळवणे सरकारला कठीण जात आहे.

मणिपूरमधील शाळा आणि महाविद्यालये गुरुवारपर्यंत बंद

मणिपूर सरकारने राज्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंगळवारी एक आदेश जारी केला असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे महाविद्यालये आणि शाळा बंद राहणार असून, बाहेरील आक्रमकांवर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी आहे. 8 सप्टेंबरच्या शासन आदेशान्वये बुधवार ते गुरुवारपर्यंत सर्व शासकीय व खाजगी महाविद्यालये बंद घोषित करण्यात आली आहेत. त्याच दिवशी शिक्षण विभागाने (शाळा)ही शाळा बंद ठेवण्याची मुदत गुरुवारपर्यंत वाढवली आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

Web Title: Manipur unrest top developments internet services suspended for 5 days and police use tear gas as protest continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 06:44 PM

Topics:  

  • india
  • Manipur

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
2

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
3

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
4

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.