देशातील पहिली बुलेट ट्रेन पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता असून, सुरुवातीला गुजरातमधील सुरत-वापी या 100 किलोमीटर लांबीच्या मार्गावर हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा मानला…
केंद्र सरकारने जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि एमएसएमई क्षेत्रासाठी 'चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा' या तत्त्वावर आधारित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किरकोळ नियमभंग झाल्यास त्वरित दंडात्मक कारवाई करण्याऐवजी संबंधितांना स्वतःची…
भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचा आरोप असलेला आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा कमांडर गाझी मुमताज याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गाझी मुमताज हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा…
जुलै महिना आर्थिक आणि करसंबंधित अनेक महत्त्वाच्या मुदतींसाठी निर्णायक ठरणार आहे. काही महत्त्वाच्या तारखा चुकल्यास दंड, अतिरिक्त शुल्क किंवा इतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जुलैमधील तीन महत्त्वाच्या…
भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंजपैकी एक असलेल्या कॉईनडीसीएक्सने प्रसिद्ध केलेल्या 'अर्धवार्षिक २०२६ गुंतवणूकदार अहवाल'नुसार, भारतीय क्रिप्टो गुंतवणूकदारांचा कल सट्टेबाजीकडून दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीकडे वळला आहे. बिटकॉइनला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
रेशन कार्डधारकांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता ठराविक 35 किलो मोफत धान्य देण्याऐवजी नव्या सूत्रानुसार लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक प्रभावी आणि गरजेनुसार…
देशातील आघाडीच्या वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म फंड्सइंडियाने आपल्या पहिल्या सिक्योर्ड नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCDs) च्या प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे 44.6 कोटी रुपये (446 दशलक्ष रुपये) उभारले आहेत. या निधीचा वापर कंपनीची तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यासाठी…
Indian Flight Enters Pakistan Airspace : २२ जून २०२६ रोजी भारतीय विमान कंपनी एअर इंडियाच्या अमृतसरला जाणाऱ्या एका फ्लाइटने पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला होता. तांत्रिक बिघाडामुळे आपल्या ठरलेल्या मार्गावरून भरकटले…
होम क्रेडिट इंडियाने "जरुरत चाहे जो भी हो, #LoanMilega" ही नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. भारतीय कुटुंबांमधील आर्थिक निर्णयांभोवती रंगणाऱ्या चर्चांना आणि कौटुंबिक नाट्याला केंद्रस्थानी ठेवत आहेत.
डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरलेल्या ग्राहकांना ठराविक अटींनुसार 25 हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…
Lucknow Fire News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे झालेल्या भीषण अग्निकांडात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या छतावरून उड्या मारल्या. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण…
'रॉइनेट सोल्यूशन्स'ने ग्रामीण आणि निमशहरी भागात २४,००० हून अधिक महिलांना 'बीसी सखी' म्हणून जोडून वित्तीय सर्वसमावेशकतेचे एक मजबूत नेटवर्क उभारले आहे. या उपक्रमाद्वारे महिलांना दरमहा १०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत शाश्वत…
१५ जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या भारत-यूके CETA करारामुळे भारतीय ऑटो कंपोनेंट्स वरील १८% आयात कर थेट शून्य होणार असून, इंजिनिअर कर्मचाऱ्यांना ५ वर्षांसाठी दुहेरी सामाजिक सुरक्षा करातून सूट मिळेल.
भारतातील ६६ लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या विशाल रस्ते जाळ्याने देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी साधारणपणे १ ते १.५ टक्के जागा, अंदाजे केरळ राज्याइतकी व्यापली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि जागतिक…
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. या ऐतिहासिक मंदिरनिर्मितीमागे "राम लल्ला विराजमान" ही कायदेशीर संकल्पना निर्णायक ठरली. १९८९ मध्ये राम लल्लांना ज्युरिस्टिक पर्सन व अज्ञान बालक म्हणून…
कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सिट्रोएनच्या विविध कार मॉडेल्सवर तब्बल 1.4 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीकडून विविध मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून ग्राहकांना मोठी…
आसाममध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत देशाने 5 जांबाज जवानांना गमावले असून या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दुर्घटनेनंतर भारतीय वायुसेनेकडून अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले…
मागील गेल्या चार दिवसांत अमेरिकन सैन्याने सलग तीन जहाजांवर कारवाई केली. ८ जून रोजी पलाऊच्या ध्वजाखालील ‘मारिवेक्स’ या तेलवाहू जहाजावर पहिला हल्ला झाला. या जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. हल्ल्यानंतर…
जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक एकाकीपणा अनुभवणारा देश ठरला आहे. ३६ देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि एकाकीपणाच्या अनुभवांचा अभ्यास करून…
नीती आयोगाच्या २०२५ मधील अहवालानुसार, भारताचा ऑटोमोबाईल उद्योग देशाच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) सुमारे ७.१ टक्के योगदान देतो. तसेच उत्पादन क्षेत्राच्या जवळपास ४९ टक्के वाटा या उद्योगाचा आहे. यामुळे…