Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुलवामा हल्ला हे नरेंद्र मोदी सरकारचं अपयश, काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दाव्यानं खळबळ!

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 15, 2023 | 12:02 PM
पुलवामा हल्ला हे नरेंद्र मोदी सरकारचं अपयश, काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दाव्यानं खळबळ!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठा हल्लाबोल केला आहे. न्यूज वेबसाईट द वायरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत, लो हल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं अपयश असल्याची टीका केलीय. २०१९ साली झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला हे केंद्रीय गृहमंत्रालयाचं अपयश असल्याची टीका केलीय. 2019 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

पुलवामा हल्ला हे गृहमंत्रालयाचं अपयश

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या चुकीमुळेच पुलवामात दहशतवादी हल्ल्याचा प्रकार घडल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. या प्रकरणी त्यावेळी बोलण्यास मनाई करण्यात आली होती, असंही मलिक म्हणालेत. सत्यपाल मलिक हा हल्ला झाला त्यावेळी जम्मू आणि काश्मीरचे राजयपाल होते. नरेंद्र मोदी सरकारनंच त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली होती.

एयरक्राफ्ट दिले नसल्यानं झाला हल्ला

पुलवामा परिसर हा संवेदनशील पिरसर आहे. त्या ठिकाणी सैनिकांची ने-आण करण्यासाठी एयरक्राफ्टचा वापर करण्यात येतो. 2019 साली ज्यावेळी हे जवान त्या रस्त्यावरुन जाणार होते, त्यावेळी सीआरपीएफनं एयरक्राफ्टची मागमी केली होती. मात्र गृहमंत्रालयानं ती परवानगी दिली नाही. त्यातच हल्ला झाल्यामुळं हे केंद्रीय गृहमंत्रालयाची बेपर्वाई होती, अशी टीका मलिक यांनी केलीय. ज्या रस्त्यावरुन हे जवान जाणार होते, त्या रस्त्याची योग्य तपासणी आणि निगराणी ठेवण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केलाय.

पंतप्रधान मोदींना काश्मीरविषयी काहीही माहिती नाही

पंतप्रधान मोदी यांना काश्मीरबाबत काहीही माहिती नसल्याचंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. काश्मीरबाबत ते अज्ञानी आहे आणि त्यांची गफलत होते, असं मलिक म्हणालेत. जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यापूर्वी मलिक त्या ठिकाणी राज्यपाल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराबाबत फारसा द्वेष नाही, असंही ते म्हणालेत.

Web Title: Pulwama attack is a failure of narendra modi government ex governor of kashmir satyapal maliks claim stirs up nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2023 | 11:54 AM

Topics:  

  • narendra modi
  • Pulwama Attack
  • Satyapal Malik

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.