बालाकोट एअर स्ट्राईकच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त पाकिस्तानने भारताविरोधात नवा अपप्रचार सुरू केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान अजूनही हादरला आहे.
राज्यातील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर आदळल्याने किमान ३९ जवान शहीद झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले.
२०१९ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना सर्व राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) काळ्या यादीत टाकण्याची मागणी भारताने पुन्हा केली. मात्र, चीनने यावर आक्षेप घेतला.
भारत नेमकी काय कृती करणार, या चिंतेत पाकिस्तान असताना हवाई हल्ल्यात फक्त जैशचे तळ उद्ध्वस्त कऱण्याचा पराक्रम भारतीय वीरांनी केला. त्यानंतरच्या हवाई चकमकीत भारताचा लढाऊ वैमानिक अभिनंदन वर्थमानने अतुलनीय धैर्य…
जम्मू आणि काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात (Pulwama Attack) गंभीर आरोप केले होते. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी त्यांच्या दाव्यांच्या…
मुंबई – जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठा हल्लाबोल केला आहे. न्यूज वेबसाईट द वायरला दिलेल्या…
भारत त्याच्या प्रतिसादावर विचार करत असल्याची माहिती त्यांनी मला दिली. मी त्यांना काहीही करू नका आणि आम्हाला सर्वकाही ठीक करण्यासाठी थोडा वेळ द्या असे सांगितले. असेही ते म्हणाले.
सैन्याला देण्यात आलेल्या गाडीचे नाव 'क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम' असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती…
पुलवामा हल्ल्याला ३ वर्षे (Three Years Of Pulwama Attack) उलटूनही कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं (Jaish E Mohammad) नेतृत्व पाकिस्तानात (Pakistan) सक्रिय असल्याचंही समोर आलं आहे.
आज या पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण झाली (Three Years Of Pulwama Attack) आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण (Tribute To Martyrs Of…
आज पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण झाली (Three Years Of Pulwama Attack) आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पुलवामा हल्ल्यात…