Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही’; बिहार मतदार यादी फेरपडताळणीवरून राहुल गांधींचा इशारा

बिहारमध्ये सध्या मतदार यादी फेरपडताळणीवरून राजकारण तापलं असतानाच, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विरोधक मोठं आंदोल उभारण्याची शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 24, 2025 | 05:51 PM
'आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही'; बिहार मतदार यादीवरून राहुल गांधींचा इशारा

'आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही'; बिहार मतदार यादीवरून राहुल गांधींचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मतदार यादी फेरपडताळणीवरून बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उपटत आहेत. मतदारार यादी फेरपडताळणीवरून विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस खूप आक्रमक झाला असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला कठोर शब्दात इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! मतदार यादीतून तब्बल ५१ लाख मतदारांची नावं वगळणार, बिहारच्या राजकारणात खळबळ

राहुल गांधी म्हणाले की “मी निवडणूक आयोगाला एक संदेश देत आहे. निवडणूक आयोगाला असं वाटत असेल की यातून पळवाट काढता येईल, तर तो त्यांचा भ्रम आहे. आम्ही त्यांच्या मागे लागू आणि कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

राहुल गांधींचे हे विधान केवळ निवडणूक आयोगाला थेट संदेश मानला जात नाही, तर २०२४ नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांची झलक म्हणूनही पाहिलं जात आहे. बिहारमधील मतदार यादी फेर पडताळणीद्वारे दलित, मागास आणि गरीब लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक न्यायाच्या बाजूने आवाज उठवणाऱ्यांनाच लक्ष्य करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहेहा लढा केवळ एका प्रक्रियेविरुद्ध नाही तर संपूर्ण व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आहे. देशातील जनता त्यांच्यासोबत आहे आणि ते मागे हटणार नाहीत, असं ठणकावून सांगितलं आहे.

तर निवडणुकीवर बहिष्कार घालणार, तेजस्वी यादव यांचं मोठं विधान

राहुल गांधी यांनी बिहार सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही फटकारलं आहे. राज्य सरकार केंद्राच्या कटात सहभागी आहे आणि लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु विरोधक याविरोधात मोठं आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५१ हजार मतदार वगळणार

मतदार यादी विशेष फेरपडताळणीनंतर बिहारिमधील मतदार यादीतून ५१ लाख मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. फेरपडताळणीत १८ लाख मृत मतदारांची नावं आढळली आहेत. तर बिहारबाहेर किंवा इतर विधानसभा मतदारसंघात गेलेल्या २६ लाख मतदारांची ओळख पटली आहे. तसंच ७ लाख मतदारांची नावं दोन ठिकाणी नोंद आहेत. अशा एकूण ५१ लाख मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत, त्यामुळे बिहारमध्ये खळबळ माजली आहे.

 

Web Title: Rahul gandhi warns election commission of india over bihar sir before bihar election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Election Commission
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

अमित शहांनी राहुल गांधींच्या ‘त्या’ यात्रेची लाजच काढली; म्हणाले, “ही तर घुसखोरांची…”
1

अमित शहांनी राहुल गांधींच्या ‘त्या’ यात्रेची लाजच काढली; म्हणाले, “ही तर घुसखोरांची…”

Tejashwi Yadav FIR : लाडकी माई योजनेमध्ये झाला मोठा घोटाळा? फसवणूक प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर FIR दाखल
2

Tejashwi Yadav FIR : लाडकी माई योजनेमध्ये झाला मोठा घोटाळा? फसवणूक प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर FIR दाखल

Anurag Thakur : अनुराग ठाकूर यांची राहुल गांधींवर टीका, म्हणाले; गरज असते तिथे…
3

Anurag Thakur : अनुराग ठाकूर यांची राहुल गांधींवर टीका, म्हणाले; गरज असते तिथे…

Rahul Gandhi Yellow Book Protocol: राहुल गांधींंवर गुन्हा दाखल होणार? यलोबुक प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप
4

Rahul Gandhi Yellow Book Protocol: राहुल गांधींंवर गुन्हा दाखल होणार? यलोबुक प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.