मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने खास प्रचार गीत तयार केले होते. मात्र यामधील एका शब्दाने निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार गीताला नकार दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, राज्यपाल यांनी अराजकीय भूमिका घ्यायची असते, ते एका अत्यंत महत्वाच्या संवैधानिक पदावर असतात.
महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या टायमिंगवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
राजकीय नेत्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश होता. यावर आता निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देत टीकाकार नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार होते. पण आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबरला 24 नगराध्यक्ष आणि 150 हून अधिक नगरसेवकपदांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे दोन महिलांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Bihar Assembly Election Voting 1st Phase : 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण १३१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात ११९२ पुरुष आणि १२२ महिलांचा…
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. ब्राझीलमधील मॉडेलने 22 वेळा हरयाणामध्ये मतदान केल्याचा आरोप केला जात आहे.
Ramdas Athawale : राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर रामदास आठवले यांनी यापूर्वी देखील मतचोरी होत असल्याचा आरोप केला आहे.
आमदार रोहित पवार यांच्यावर बोगस आधार कार्ड आणि मतदार यादीच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने याविरोधात तीव्र निषेध केला आहे.
Raj Thackeray: मनसे नेते राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळावा पार पडला आहे. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला.
मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत निशाणा साधला.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि स्थानिक निवडणुका रद्द करण्याची मागणी केली. मतदार यादीमध्ये अनेक चुका असल्याने त्यांनी ही मागणी केली.
Raj Thackeray Press : मनसे नेते राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
Raj Thackeray in All-party delegation : महाराष्ट्रामधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे देखील दिसून आले.