Rohit Pawar: कुपोषणापासून सर्पदंशापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत ४४ बालकांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या वेळी ऑडिट केल्याचे दाखवले जाते, एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित केले जाते; मात्र कंत्राटदारावर कधीच कारवाई केली…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील जेन-झी संवाद कार्यक्रमावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाची नक्कल करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला, असा दावा सपकाळ…
पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हजारो तरुणींशी संवाद साधला. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली असल्याचा दावा करत त्यांनी महिलांच्या स्वातंत्र्य, समान हक्क आणि सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित…
राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेत हजारो विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यावेळी काही तरुणींनी मंचावर जाऊन घरातील अडथळे, छेडछाड आणि शिक्षणातील संघर्षाबाबत अनुभव सांगितले. राहुल गांधी यांनी महिलांवरील हिंसाचाराची आकडेवारी मांडत अनेक…
राहुल गांधी पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात सहभागी झाले असून त्यांनी Gen Z आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राजकारणावर न बोलता महिला सक्षमीकरण, शिक्षणातील भेदभाव आणि तरुणाईच्या ताकदीवर त्यांनी आपले…
राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देऊन बोलावल्याचा दावा केला असून, नवनाथ बन…
Rahul Gandhi Protest: NEET परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमितता, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थी साहिल लोचबला पेलेटचे छर्रे लागल्याचे प्रकरण आणि ‘वंदे मातरम्’शी संबंधित वादावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत.
राहुल गांधींचा 'छत्रौं की गुंज' हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात पोलीस आणि प्रशासनाने आधीच अनेक अटी लागू केल्या आहेत. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या…
पॅलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या साहिल लोचबच्या FIRसाठी राहुल गांधी यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात 8 तास ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी FIR दाखल केली.
20 जुलैच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनने जखमी झालेल्या साहिल लोचवच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे दिले. अखेर दिल्ली पोलिसांनी FIR दाखल करण्याची तयारी दर्शवली.
पुण्यात २२ ऑगस्ट रोजी राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमार यांनी भाजपावर कार्यक्रमात अडथळे आणल्याचा आरोप केला असून शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरले.
राहुल गांधी यांनी धरणे आंदोलन केले आहे. ते आधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर बसले आणि आता ते दिल्ली पोलीस कार्यालयाबाहेर बसले आहेत. एक प्रकारे, हा लढा संसदेपासून रस्त्यांपर्यंत लढला जात आहे.
राहुल गांधींच्या राष्ट्रीय स्तरावरील 'स्कूल्स इको' मोहिमेचा एक भाग म्हणून, २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थिनी शिक्षण, सुरक्षा, स्पर्धा परीक्षा आणि…
खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष उमेश भीमराव कोकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, यापुढे शरद पवार गटासोबत कोणत्याही प्रकारची युती करू नये, अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.
राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मे महिन्यातील आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्या आदेशानुसार सीबीआय आणि ईडीला त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आणि कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले…
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या 10 राजाजी…
राहुल गांधींच्या या वक्तव्याला उत्तर देताना, विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी... सावरकरांनी २०२३ मध्ये कनिष्ठ न्यायालयात त्यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली. राहुल गांधींनी जाणीवपूर्वक असे विधान केले…
Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रचनात्मक काँग्रेस अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आरएसएसच्या…
शाह यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, एखाद्या व्यक्तीमध्ये सत्य बोलण्याची हिंमत नसते, तेव्हा त्याचे मौनच सर्व काही सांगून जाते. शाह यांचे मौन हीच त्यांची…