काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भोपाळमधील पक्षाच्या 'किसान महा चौपाल' मध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
आसाम निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा आज (दि.22) भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिक प्रवेश केला आहे. यावरुन राजकारण रंगले आहे.
शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे काँग्रेस आणि राहुल गांधी विरोधात जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. मध्य प्रदेशातील आमदार न्यायालय (Special MLA Court) अशा प्रकरणांची सुनावणी वेगाने करते, असेही त्यांनी नमूद केले.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांनी थेट भाजप आणि आरएसएसवर टिका केली आहे. "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत.
विरोधी पक्षाचे नेते आणि कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. राहुल गांधी यांच्यासह २५ अन्य कॉँग्रेस खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या परिषदेला 'अव्यवस्थित पीआर तमाशा' संबोधत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या समिटमध्ये भारतीयांचा डेटा विकला जात असल्याचे त्यांनी म्हटले…
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला महिला शक्तीला घाबरतात असे दिसून आले आहे. अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना विरोधी महिला खासदारांचा एकप्रकारे अपमान केला आहे.
आधी स्वत:चे घर सांभाळावे, मग देश आणि आंतरराष्ट्रीय डीलचा विचार करावा, अशी घणाघाती टीका शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थसंकल्पात सध्याच्या आव्हानांचा उल्लेख नाही आणि एआय आणि डेटाशी संबंधित मुद्द्यांकडे विशेष दुर्लक्ष असल्याचे म्हटले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "सदनात मी राहुल गांधींना त्यांच्या दाव्यांसाठी पुरावे देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार आणि पंतप्रधानांवर कोणत्याही तथ्यात्मक आधाराशिवाय निराधार आणि दिशाभूल करणारे आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. "अमेरिकेशी व्यापार कराराद्वारे सरकारने गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या पुस्तकावरून भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, जनरल नरवणे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या पुस्तकावरील त्यांची भूमिका शेअर केली आहे.
Rahul Gandhi News: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनोज नरवणे यांच्या पुस्तकाला घाबरून लोकसभेत आले…
काँग्रेसची ही कृती त्यांच्या शीखांबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून, लोकांचा अपमान करणे हा त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण टळल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरले.
चीनी सैन्य घुसखोरी करत असताना सैन्याला योग्य निर्णय दिला नसल्याचा आरोप काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर केला आहे. याच परिस्थितीवर काँग्रेस पक्षाने AI वापरुन व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने राजकीय तणाव वाढला. संसदेच्या आवारात त्यांनी एकमेकांवर टीका केली.
सोमवारी संसदेत २०२० साली झालेल्या भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवरील संघर्षावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून कामकाज तहकूब करण्यात आले होते. आजही या गोंधळामुळे संसदेचे कामकाज विस्कळीत झाले.