Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akhilesh Yadav : प्रयागराजमध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा; सपा नेते अखिलेश यादव यांनी केली महत्त्वपूर्ण मागणी

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह असून दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत. मात्र भाविकांची टोल भरण्यासाठी मोठी रांग लागली आहे. यावरुन सपा नेते अखिलेश यादव आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2025 | 03:31 PM
SP leader Akhilesh Yadav Raction on Abu Azmi suspension

SP leader Akhilesh Yadav Raction on Abu Azmi suspension

Follow Us
Close
Follow Us:

लखनऊ :  उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. करोडो भाविकांनी आणि नागा साधूंनी संगमामध्ये स्नान केले आहे. लाखो भाविक दररोज कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत महत्त्वाची मागणी केली आहे. अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रयागराजमध्ये येणाऱ्या वाहनांबाबत मागणी केली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रयागराजमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात की यामुळे प्रवास आणि वाहतूक कोंडीच्या समस्या कमी होऊ शकतात. जर चित्रपटांना मनोरंजन करातून सूट देता येते, तर महाकुंभमेळ्यादरम्यान वाहनांना टोलमुक्त का करता येत नाही, असा टोला अखिलेश यांनी भाजप सरकारवर लगावला. महाकुंभमेळ्यादरम्यान वाहनांना टोलमुक्त केल्याने प्रवास सुरळीत होईल आणि भाविकांना त्रासापासून वाचवता येईल, असेही अखिलेश यादव म्हणाले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवरून अखिलेश सतत यूपी सरकारवर हल्ला करत आहेत. अनेकदा त्यांनी महाकुंभमेळ्यामध्ये गैरसोय असल्याची टीका केली आहे. तसेच सरकार मोठ्यापणाने गोष्टी सांगत असल्याची टीका देखील त्यांनी केली होती.  महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादव उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. अखिलेश यांनी या अपघाताबाबत सरकारकडून पारदर्शकतेची मागणी केली आणि मृत आणि जखमींबद्दल योग्य आकडेवारी सादर करण्यास सरकारला सांगितले. महाकुंभातील मृत्यू, उपचार आणि इतर व्यवस्थेची आकडेवारी संसदेत सादर करावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली होती. अखिलेश यांनी सरकारच्या डेटा दडपण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, भाविक पुण्य मिळविण्यासाठी आले होते परंतु त्यांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह घेऊन परतावे लागले, असे अखिलेश यादव म्हणाले होते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यानंतर आता त्यांनी प्रयागराजमध्ये येणाऱ्या वाहनांना करमुक्त करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर देखील सपा नेते अखिलेश यादव यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रयागराजमध्ये येणाऱ्या वाहनांची व्हिडिओ पोस्ट केली आहे. यामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. हे सर्व वाहनं टोल देण्यासाठी रांगेमध्ये उभी आहेत. यामुळे महाकुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास हा टोलमुक्त करण्यात यावा अशी मागणी सपा नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.

महाकुंभ के अवसर पर उप्र में वाहनों को टोल मुक्त किया जाना चाहिए, इससे यात्रा की बाधा भी कम होगी और जाम का संकट भी। जब फ़िल्मों को मनोरंजन कर मुक्त किया जा सकता है तो महाकुंभ के महापर्व पर गाड़ियों को कर मुक्त क्यों नहीं? pic.twitter.com/1ceISd8WNK — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 9, 2025

Web Title: Sp leader akhilesh yadav demands toll free entry to mahakumbh mela 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Akhilesh yadav
  • Mahakumbh Mela
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
1

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

आझम खान यांची तुरुंगातून सुटका;  उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा
2

आझम खान यांची तुरुंगातून सुटका; उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका
3

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका

मोदींनंतर देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकतात? सर्वेक्षणातून आश्चर्यकारक निकाल समोर, भारताला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं
4

मोदींनंतर देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकतात? सर्वेक्षणातून आश्चर्यकारक निकाल समोर, भारताला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.