उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता, उत्तर प्रदेश सरकारने खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहे. सरकारने ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जारी केला…
UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेश सरकारने जातीय राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जातीच्या नावाने रॅली काढण्यावर योगी सरकारने बंदी घातली आहे.
Next PM Of India News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकतो, यावर एक सर्व्हे करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पुढील पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असू…
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये फक्त ३३ जागा जिंकल्या, मित्रपक्षांसह ही संख्या ३६ इतकी झाली. २०१९ च्या तुलनेत एनडीएला २८ जागांचा फटका बसला.
UP CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील यूपी मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
उत्तर प्रदेश सरकारचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री धरमपाल सिंह यांनी घोषणा केली आहे की राज्यातील प्रत्येक गोशाळेला शेणाच्या गोठ्या बनवण्यासाठी एक मशीन दिली जाईल.
Ayodhya Ram Durbar Pran Pratistha : अयोध्येतील राम मंदिरातील पहिल्या मजल्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.
शेतकरी आत्महत्येपर्यंत, तरुण बेरोजगारीने त्रस्त आणि महिलांची असुरक्षितता ही राज्याची ओळख बनली होती. आज उत्तर प्रदेश केवळ भौगोलिकदृष्ट्या देशाचे हृदयस्थळ नाही, तर नव्या भारताची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक ओळख बनत…
लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले. यामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्ड सुधारित विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे,
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर कारवाईवरुन आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. तसेच हे असंवेदनशील असून भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
Yogi adityanath on kunal kamra : कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबनात्मक कविता म्हटल्यानंतर राजकारण तापले आहे. यावर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
होळी सणाचा पूर्ण देशभरामध्ये मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगली आहे. यावरुन सपा नेते अखिलेश यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये पडसाद पडले आहे.
सोशल मीडियावर धमकीचा हा व्हायरल व्हिडिओ एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आला, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. ग्रुप अॅडमिन अभिषेक दुबे यांनी याबाबत तक्रार दाखल केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभमेळ्याचे कौतुक केले आहे. उत्तर प्रदेश केवळ शेतीची भूमी नाही तर शाश्वत ज्ञान आणि परंपरेची भूमी आहे असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यावर ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधाने केली होती. त्यावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु असून कोट्यवधी भाविक अमृतस्नानासाठी येत आहेत. यामध्ये मौनी पौर्णिमेसाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असून यासाठी प्रशासन तयारी करत आहे.