Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

पश्चिम बंगाल एसआयआरसाठी अद्याप तयार नाही. दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग बिहारनंतर आता बंगालमध्येही ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Aug 08, 2025 | 04:55 PM
SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

Follow Us
Close
Follow Us:

बिहारमधील मतदार यादी विशेष फेरपडताळणीची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने आणखी ५ राज्यांमध्येही ही प्रक्रिया राबवली जाईल असं म्हटलं आहे, त्यात पश्चिम बंगालचाही समावेश आहे. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एसआयआरसाठी तयार नाही. त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात निवडणुकीत घोटाळा, कर्नाटकातही बोगस मतदान…;राहुल गांधींनी थेट पुरावेच दाखवले

अलीकडेच, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटले होते की बंगाल SIR साठी तयार आहे, मात्र आता बंगाल सरकारने त्याला नकार दिला आहे. मुख्य सचिवांनी राज्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाला घाईघाईने पत्र पाठवलं. मुख्य सचिव पंत यांनी पाठवलेल्या पत्रातही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्या पत्रात असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे की, सीईओ कार्यालयाने राज्याशी सल्लामसलत न करता आयोगाला पत्र का पाठवले?

केंद्रीय राज्यमंत्री सुकांता मजुमदार म्हणाले, ‘सर्व काही समजण्यासारखे आहे. ते कोणत्याही प्रकारे एसआयआरला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण, जर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली तर रोहिंग्यांच्या मतांनी जिंकलेले हे सरकार हपडे.देशाचे सार्वभौमत्व वाचवण्यासाठी आयोग निश्चितच योग्य पावले उचलेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi Press : राहुल गांधी यांनी थेट दाखवले पुरावे! निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांनी दावा केला की, ‘एसआयआरसोबत तमाशा सुरू आहे. राहुल गांधींनी माहिती गोळा करून मतांची चोरी दाखवली आहे. निवडणूक आयोगाने प्रथम त्याचे उत्तर द्यावे.’ एसआयआरवरून आयोग आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढत आहे. बिहारमध्ये एसआयआर टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेचच हा संघर्ष सुरू झाला.

कर्नाटकातही बोगस मतदान ;राहुल गांधींनी पुरावेच दाखवले

गेल्या वर्षी देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. पण या निवडणुकांनंतर लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत आहेत. अशातच काल ( ७ ऑगस्ट) राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन थेट केंद्रीय निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्यातील निवडणुका आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत थेट पुराव्यानिशी गंभीर आरोप केले आहेत.

 

Web Title: West bengal cm mamata banerjee reaction to election commission for bengal is not ready for sir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • Election Commission
  • Mamta Banarjee
  • west bengal election

संबंधित बातम्या

BJP on West Bengal:  ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?
1

BJP on West Bengal: ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?

Rahul Gandhi : राहुल गांधींची चार राज्यांमध्ये नवी रणनीती; काँग्रेसची बूथ रक्षक योजना काय आहे? पायलट प्रोजेक्ट सुरू
2

Rahul Gandhi : राहुल गांधींची चार राज्यांमध्ये नवी रणनीती; काँग्रेसची बूथ रक्षक योजना काय आहे? पायलट प्रोजेक्ट सुरू

Yashomati Thakur : “…आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा”, यशोमती ठाकूर यांचा निवडणुक आयोग आणि भाजपवर निशाणा
3

Yashomati Thakur : “…आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा”, यशोमती ठाकूर यांचा निवडणुक आयोग आणि भाजपवर निशाणा

Fadnavis On Rahul Gandhi: फडणवीसांनी हायड्रोजन बॉम्बची हवाच काढली; म्हणाले, “लवंगी फटाका देखील…”
4

Fadnavis On Rahul Gandhi: फडणवीसांनी हायड्रोजन बॉम्बची हवाच काढली; म्हणाले, “लवंगी फटाका देखील…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.