पश्चिम बंगाल एसआयआरसाठी अद्याप तयार नाही. दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग बिहारनंतर आता बंगालमध्येही ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने राजकारणात येण्याबाबत मौन सोडले आहे. त्याचे नाव नेहमी कोणा ना कोणा राजकीय पक्षासोबत जोडले जात आले आहे.
२०११ मध्ये, ममता बॅनर्जी ३४ वर्षांचे डावे सरकार काढून सत्तेवर आल्या. आता, भाजप असा दावा करण्याचा प्रयत्न करत आहे की ममता सरकारनेही त्याच मार्गावर पाऊल ठेवले आहे. भाजपची काय असणार…