विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पश्चिम बंगालमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कालीपहाडी भागामध्ये हिंदू मंदिराची आणि देवदेवतांच्या मुर्तीची तोडफोड करण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कोलकातामधील सात मतदारसंघावर भाजपचे खास लक्ष आहे.
कोलकातामध्ये 18 हजार कोटींच्या विकसकामांचे लोकार्पण अन् उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
या कारवाईच्या माध्यमातून हा बेकायदेशीर कोळसा खाण व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर झारखंड कोळसा सिंडिकेटशी खोलवर जोडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
Indian Politics: पश्चिम बंगालमध्ये लवकरकच विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षा अखेरीस किंवा वर्षाच्या मध्यात विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.
आज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
वीन वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. वर्षाअखेरीस पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात महत्वाची लढाई असणार आहे.
BJP News: भाजपने सर्व निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते आहे. मात्र यंदा भाजप पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार यात शंका नाही.
भाजपशी लढण्याची खरी क्षमता तृणमूल काँग्रेसमध्ये आहे असे वाटते. काँग्रेस फक्त मते कापेल, काँग्रेसचा विश्वास आहे केवळ एकजूट विरोधी पक्षच भाजपला रोखू शकेल. दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची शक्यता कमी दिसते.
पश्चिम बंगाल एसआयआरसाठी अद्याप तयार नाही. दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग बिहारनंतर आता बंगालमध्येही ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने राजकारणात येण्याबाबत मौन सोडले आहे. त्याचे नाव नेहमी कोणा ना कोणा राजकीय पक्षासोबत जोडले जात आले आहे.
२०११ मध्ये, ममता बॅनर्जी ३४ वर्षांचे डावे सरकार काढून सत्तेवर आल्या. आता, भाजप असा दावा करण्याचा प्रयत्न करत आहे की ममता सरकारनेही त्याच मार्गावर पाऊल ठेवले आहे. भाजपची काय असणार…