Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज्यात रूग्णसंख्या वाढली तर…’; अजित पवारांचं मोेठं विधान

राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मुंबई-पुण्यात पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 03, 2022 | 05:36 PM
‘राज्यात रूग्णसंख्या वाढली तर…’; अजित पवारांचं मोेठं विधान
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत (Coronavirus Patients Increases) असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मुंबई-पुण्यात पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत या नियमावलीवर विचार करण्यात आला. यानंतर साताऱ्यातील दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राज्यातील १० मंत्री आणि जवळपास २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आज साताऱ्यात त्यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन केला आहे. देशातील अनेक राज्यांत सध्या रात्रीची संचारबंदी सुरू आहे. दिल्ली, बंगळुरुतही त्याची काटेकोट अंमलबजावणी होत आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस आपण मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळे या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

Web Title: Coronavirus patients increases in maharashtra ajit pawar big statement about lockdown nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2022 | 05:36 PM

Topics:  

  • rajesh tope
  • राजेश टोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.