Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ‘यलो’ अलर्ट जारी

राज्यात पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई, कोकणात रिमझिम पावासासह गारपीट होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.

  • By Swapnil Jadhav
Updated On: Jan 06, 2021 | 04:02 PM
Crisis on farmers, possibility of torrential rains in the next 3 days in the state, 'Yellow' alert issued nrsj

Crisis on farmers, possibility of torrential rains in the next 3 days in the state, 'Yellow' alert issued nrsj

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत असताना शेतकऱ्यांवर (Farmers) आस्मानी संकट आलं आहे. आधी कोरोनाचे संकट आणि नंतर मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान (Crisis on farmers) झाले आहे. आता कुठे त्या परिस्थितीतून शेतकरी सावरतोय तर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभं ठाकलं आहे. काही दिवसांपासून उत्तर भारतात तुफान गारा आणि पाऊस पडत आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज्यात देखील हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.[blurb content=””]

राज्यात पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई, कोकणात रिमझिम पावासासह गारपीट होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

[read_also content=”कोल्हापूर जिल्हयात अवकाळी पावसाचे थैमान, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान https://www.navarashtra.com/latest-news/unseasonal-rains-in-kolhapur-district-nrms-73785.html”]

राज्यात कुलाबा वेधशाळेकडून १९ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. ऐन थंडीत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Crisis on farmers possibility of torrential rains in the next 3 days in the state yellow alert issued nrsj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2021 | 04:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.