Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना एखाद्याचा मृत्यू झाला तर रेल्वे नुकसान भरपाई देते का? एकदा कारण जाणून घ्या

ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना किंवा ट्रेनमध्ये बसताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास रेल्वे भरपाई देते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला या लेखातून पुरवत आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 06, 2024 | 10:07 AM
ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना एखाद्याचा मृत्यू झाला तर रेल्वे नुकसान भरपाई देते का? एकदा कारण जाणून घ्या

ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना एखाद्याचा मृत्यू झाला तर रेल्वे नुकसान भरपाई देते का? एकदा कारण जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास पहिले कारण म्हणजे स्वस्त तिकिटे. दुसरे कारण म्हणजे त्याचा आरामदायी प्रवास, तुम्ही जनरल डब्यात किंवा एसी कोचमध्ये प्रवास करू शकत. तसेच हा एक वेगवान प्रवास देखील आहे, ज्यामुळे बहुतेक लोक ट्रेनने प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देत असतात. नोकरदार वर्गांसाठी तर ट्रेनचा प्रवास त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

महिला काही काळापासून रेल्वे अपघातांचे प्रमाण फार वाढले आहे. कधी रुळावरुन ट्रेन घसरल्यामुळे, तर कधी मुसळधार पावसामुळे एवढंच नाहीतर दाट धुक्यामुळे अनेक मोठमोठे रेल्वे अपघात झाल्याचे पाहायला मिळते. अनेक प्रवाशांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशात अनेकांच्या मनात ट्रेनशी संबंधित काही प्रश्न असतात, त्यातला एक प्रश्न म्हणजे, ट्रेनचा अपघात झाला नसून ट्रेनमध्ये प्रवास करताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई दिली जाते की नाही? तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर आम्ही या लेखात त्याचे उत्तर देत आहोत.

हेदेखील वाचा – Bhadas cafe: या कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा राग मनसोक्त काढू शकता, गोष्टींची तोडफोड करू शकता

जाणून घ्या अचूक उत्तर

भारतीय रेल्वे परिवहन विभागाच्या नियमांनुसार, रेल्वेच्या आत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, भारतीय रेल्वे त्याला भरपाई देते. पण जर एखाद्या आजाराने किंवा इतर कोणत्याही कारणाने त्याचा ट्रेनमध्ये बसून मृत्यू झाला तर भारतीय रेल्वेकडून व्यक्तीला कोणतीही भरपाई दिली जात नाही.

ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना होतात अपघात

तुम्ही दररोज अशा अनेक बातम्या आणि व्हिडिओ पाहत असाल ज्यात ट्रेन पकडताना किंवा उतरताना लोक रुळाखाली येतात. यामुळे मृत्यू आणि नंतर गंभीर दुखापत होते. अशा परिस्थितीत, ही प्रवाशांची चूक मानली जाते, कारण बहुतेकदा अनेक प्रवासी ट्रेन चालू असताना ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे ते अनेकदा अपघाताचे बळी ठरतात. असे केल्यामुळे आजवर अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहे.

हेदेखील वाचा – एखाद्या जादुई दुनियेसारख्या वाटतात या गुहा, अंधारात अशा चमकतात, पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

कोणकोणत्या वेळी रेल्वेकडून भरपाई दिली जाते?

  • रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास रेल्वे त्याला भरपाई देते
  • ट्रेन प्रवासादरम्यान कोणता प्रवासी जखमी झाला तर भरपाई दिली जाते
  • भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधांची प्रत्येक माहिती प्रवाशांना माहित असणे आवश्यक आहे

Web Title: Does railway give compensation to the person in any case of accident in train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
1

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण
2

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील
3

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
4

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.