Awadh Assam Express : भारतातील अशी एक रेल्वे जी तब्बल ९ राज्यांतून प्रवास करते. रेल्वेला एकूण ८८ थांबे असून साडेचार तास रेल्वेचा वेळ या थांब्यावरच जातो. रेल्वेच्या खास वैशिष्ट्यांंमुळे हिला…
Manmad Railway Station Video : निव्वळ मूर्खपणा! भांडणात एवढे रंगले की रेल्वे स्टेशनवरील गँट्रीवरच चढून घातला राडा. इथूनच २५,००० व्होल्टच्या तारा वाहून नेल्या जात असल्याने पाहणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
आजही रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. बऱ्याच तरुणांसाठी करिअरचा एक अत्यंत पसंतीचा पर्यायही मानला जातो. पण यासगळ्यात विशेषतः, TTE आणि TC यांसारख्या पदांबाबत अनेकदा संभ्रम दिसून येतो.
वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्पातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. विक्रोळीतील लक्ष्मीनगर स्थानकाच्या जमिनीचा वाद सुटल्याने रखडलेले काम आता वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान मध्य रेल्वेवर 41.90 लाख अनधिकृत किंवा तिकीटविरहित प्रवासी पकडले गेले. यापैकी 12.63 लाख प्रकरणे लोकल ट्रेनमधील प्रवाशांची होती, ज्यांच्याकडून ₹38.86 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठा विक्रम! १३६० मेट्रिक टन वजनाचा सर्वात जड गर्डर अवघ्या ३.५ तासांत लाँच. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं कौतुक.
प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचीही वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे. विशेषतः औद्योगिक आणि कृषी मालवाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व असल्याने प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथे ट्रेन थांबल्यावर अचानक लाईट्स जातात. आता एखाद्या ट्रेनचं झालं असतं तर गोष्ट वेगळी होती पण सगळ्याच ट्रेन जेव्हा या स्टेशनला येतात त्यांची लाईट्स…
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने मागील पाच वर्षांत मोठी मोहीम राबवत गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे.
१५ मार्च २०२६ रोजी गाडी क्रमांक २१८९६ (पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस) मध्ये आढळलेल्या अनियमिततांच्या संदर्भात, एका प्रवाशाने अन्नाच्या गुणवत्तेबाबत केलेली तक्रार अत्यंत गांभीर्याने घेतली गेली आहे.
रेल्वेमध्ये कोच अटेंडंट होण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे पुरेसे होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार या पदासाठीची पात्रता वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आला आहे
कोकण प्रवाशांना सर्वात मोठा फटका बसला आहे. २०२० पूर्वी धावणारी आणि हजारो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने हजारो शिकाऊ उमेदवारांच्या Apprentice पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही संधी विशेषतः तरुण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ज्यांनी १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
ठाणे-मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ यांचे नाव देण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल
लोकसभेत रेल्वेसंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देताना प्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि भविष्यातील प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे देशातील रेल्वे व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क अंतर्गत सहा मार्ग बांधले जात नाहीत तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी एलिव्हेटेड ट्रेन चालवण्याचा विचार करण्याची विनंती केली.
प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन पुणे तसेच विभागातील इतर प्रमुख स्थानकांवरील पाळत ठेवणाऱ्या यंत्रणेचा (Surveillance System) वरिष्ठ स्तरावरून आढावा घेतला जात आहे.