Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणे हे सरकारचे प्राधान्य’ आरोग्यमंत्री राजेश टोपे

शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. शाळांमध्ये वेळोवेळी संपूर्ण सॅनिटायझेशन व्हावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे, हे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुनच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Oct 04, 2021 | 05:26 PM
‘शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणे हे सरकारचे प्राधान्य’ आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात साधारणपणे दीड वर्षांनंतर शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये काम करताना शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता लहान मुलांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. शाळांमध्ये वेळोवेळी संपूर्ण सॅनिटायझेशन व्हावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे, हे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुनच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या बाबींवर देखरेख ठेवण्याचे काम हे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने करावे तसेच खासगी शाळेच्या बाबतीत शाळेची मॅनेजमेंट टिम आणि पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय बाल सुरक्षा पथकाच्या (RBSK) माध्यमातून प्रत्येक शाळेला भेट दिली गेली पाहीजे. तसेच कोणीही बाधित व्यक्ती आढळल्यास त्वरित योग्य उपाययोजना व्हाव्यात, अशा सूचना पथकाला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या पथकाकडे अनुभवी डॉक्टर असतात, स्वतःच्या गाड्या असतात, अशाप्रकारची सर्व सामग्री त्यांच्याजवळ उपलब्ध असते. या पथकाकडून दुर्धर आजारग्रस्त विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते व या आजाराचा उपचार राज्य सरकार मोफत करते अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच राष्ट्रीय बाल सुरक्षा पथक हे सध्याच्या परिस्थितीत शाळांना भेट देऊन विशेष लक्ष देईल, असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.

Web Title: Governments priority is to complete vaccination of teachers health minister rajesh tope nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2021 | 05:26 PM

Topics:  

  • Free Vaccination

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.