जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. “जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाइनलाच विक्रीची परवानगी असणार आहे आणि परदेशात झा...
नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला ...
वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं.वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्या...
पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी पंडीत रवीशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे. जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले, “मला मंगळवारी (२५ जानेवारी) दिल्लीतून पुरस्कार स्विकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रप...
सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसेनंतर राज्याच्या राजधानीमधील पत्रकार नगर पोलीस स्थानकात अटकेत असणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबाच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेले आंदोलक विद्यार्थी हे या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसा...
स्फोटामुळे हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या स्फोटानंतर रेल्वेकडून खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा या लाईनमध्ये स्फोट झाला. ...
पोलिसांच्या माहितीनुसार, वीटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर रिकामा करत असताना अचानक त्याचा हायड्रॉलिक प्रेशर जॅक अचानक तुटल्यानं कोळशानं भरलेला हा कंटेनर वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर कोसळला या भीषण दुर्घटनेत या घरात राहणारे सर्वजण कोळशाच्या ढिगाऱ्यात गाडले गेले. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांना तात्...
बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप सेना छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगत असताना दोन्ही नेते एकाच गाडीमध्ये चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. एकनाथ खडसेंना बोदवड नगरपंचायतीमध्ये होमपीचवर सेनेने धक्का दिला होता. बुधवारी विशेषत: जामनेरमध्ये एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव...
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्ह्य अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी...
जी इमारत कोसळली आहे ती खूप जुनी होती. तसेच ती इमारत बेकायदेशीर होती. तिला मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. पण तरीही काही कुटुंब त्या इमारतीत वास्तव्यास होते. संबंधित घटना घडली तेव्हा परिसरात मोठा आवाज आला. त्यानंतर स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वा...
गेल्या दोन वर्षापासून शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अलीकडेच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण, आता पालकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देख...
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्...
ऐरोली सेक्टर ८ येथे जयश्री पाटील व त्यांची मुलगी तृत्प्ती वाघ यांचे कपड्यांचे दुकान आहे. कपड्यांचा व्यवसाय सुरळीत होत नसल्याने त्यांनी आपल्या दुकानासमोर मार्जिनल स्पेसमध्ये पाणीपुरी व फळांचे दुकान लावले आहे. मात्र शुक्रवारी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृतपणे टाकलेल्य...