Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरोग्य प्रथम’ हीच सरकारची भूमीका विरोधकांना काय वाटते हा त्यांचा प्रश्न, सामनातून विरोधकांना खडे बोल

‘आरोग्य प्रथम आणि सण–उत्सव कोरोनानंतर, असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसऱ्या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते काय?’ असा सवाल विरोधकांना विचारण्यात आला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 24, 2021 | 09:35 AM
‘आरोग्य प्रथम’ हीच सरकारची भूमीका विरोधकांना काय वाटते हा त्यांचा प्रश्न, सामनातून विरोधकांना खडे बोल
Follow Us
Close
Follow Us:

सोमवारी दहीहंडी उत्सव मंडळांसोबत झालेल्या बैठकीनंतर ‘उत्सवाच्या उत्साहात आरोग्य जपा’ असे आवाहन केले. व, गोविंदा पथकांना दहीहंडीसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी आम्ही सण साजरे करणारच अशी भुमीका घेतली आहे. सरकारचा विरोध फक्त हिंदुंच्या सणालाच का? असा सवाल देखील सध्या विरोधी पक्षाकडून विकारण्यात येत आहे.

विरोधकांच्या याच प्रश्नांना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातू उत्तर देण्यात आलं असून ‘आरोग्य प्रथम आणि सण–उत्सव कोरोनानंतर, असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसऱ्या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते काय?’ असा सवाल विरोधकांना विचारण्यात आला आहे.

काय म्हटलय सामनात?

‘आरोग्य प्रथम आणि सण–उत्सव कोरोनानंतर, असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडघम थेट नीती आयोगानेच अगदी स्पष्टपणे वाजविले आहेत. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसऱ्या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते काय? त्यांना काय वाटते हा त्यांचा प्रश्न. राज्य सरकारची बांधिलकी कायम जनतेच्या आरोग्याशीच राहिली आहे आणि पुढेही राहील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट गडद होत असताना ‘आरोग्य प्रथम, बाकीचे नंतर’ हेच धोरण ठेवावे लागेल.’

दरम्यान, दहीहंडीचा उत्सव साजरा करणारच अशी भुमीका मनसेने व भाजप आमदार राम कदम, आमदार आशिष शेलार यांनी घेतली आहे.

Web Title: Health is the first role of the government what is the role of the opposition saamana nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2021 | 09:29 AM

Topics:  

  • mahavikas aghadi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.