Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०२२ संपेपर्यंत १०० कोटी लसींंची निर्मिती, QUAD सोबत चर्चा सुरु, लसनिर्मितीची क्षमता वाढणार

भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा क्वाड हा गट आहे. लसींची निर्मिती आणि उत्पादन याबाबत या चार देशांमध्ये करार होण्याची शक्यता असून त्याबाबतची बोलणी सुरु असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र खात्यानं दिलीय. २०२२ च्या अखेरपर्यंत लसींची निर्मिती १०० कोटींनी वाढवणं, हा यामागचा उद्देश असल्याचं परराष्ट्र खात्यानं दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय. लसनिर्मिती करण्याच्या आपल्या क्षमतेचा भारत उपयोग करेल, असं सरकारनं म्हटलंय. 

  • By Amol Joshi
Updated On: Jun 17, 2021 | 09:08 AM
Vaccination

Vaccination

Follow Us
Close
Follow Us:

भारतात लसीकरणाचं नियोजन चुकल्याचा फटका कोट्यवधी नागरिक सध्या सहन करत आहेत. लसींची नोंदणीच न करणं, लसीकरणाबाबत सतत धोरण बदलत राहणं आणि देशातील लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प लसींची उपलब्धता या समस्यांमुळे लसीकरण मोहिमेच्या वेगाला खिळ बसली. त्यानंतर सरकारनं लसींची उपलब्धता वाढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून आता QUAD सोबत (Quadrilateral Security Dialouge) याबाबत करार होण्याची शक्यता आहे.

भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा क्वाड हा गट आहे. लसींची निर्मिती आणि उत्पादन याबाबत या चार देशांमध्ये करार होण्याची शक्यता असून त्याबाबतची बोलणी सुरु असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र खात्यानं दिलीय. २०२२ च्या अखेरपर्यंत लसींची निर्मिती १०० कोटींनी वाढवणं, हा यामागचा उद्देश असल्याचं परराष्ट्र खात्यानं दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय. लसनिर्मिती करण्याच्या आपल्या क्षमतेचा भारत उपयोग करेल, असं सरकारनं म्हटलंय. [read_also content=”मुंबईतील तंत्रज्ञाची कमाल; तयार केला कोरोना रुग्णांवर उपचार करणार रोबो https://www.navarashtra.com/latest-news/mumbais-technician-max-created-robot-to-treat-corona-patients-nrvk-143396.html”]

भारताकडे असणारी लसींचं उत्पादन करण्याची क्षमता वापरून इतर देशांकडून आर्थिक साहाय्य आणि गुंतवणुकीच्या जोरावर लसींचं उत्पादन वाढवलं जाऊ शकतं, असं सरकारला वाटतंय. जगातील अनेक देशांना असणारी लसींची गरज लक्षात घेऊन क्वाडमार्फत लसींच्या निर्मितीबाबत काही ठोस धोरण आखलं जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भारत लसनिर्माता म्हणून मोठी भूमिका बजावू शकतो.

याबाबत सध्या प्राथमिक बोलणी सुरू असून लवकरच याबातचे अधिक तपशील जाहीर केले जातील, असं सांगण्यात आलंय.

Web Title: India targets 1 billion doses by end of 2022 nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2021 | 09:08 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.