Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे ‘हे’ ३ बलाढ्य फलंदाज त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही कसोटी शतक करू शकले नाहीत

असे काही दुर्दैवी फलंदाज आहेत ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत कधीही कसोटी शतकही झळकावता आले नाही. या यादीत अनेक धक्कादायक नावांचा समावेश आहे. या फलंदाजांनी भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले, परंतु त्यांच्या कसोटी कारकिर्दीत १०० धावांचा जादुई आकडा कधीच गाठला नाही.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 03, 2022 | 01:01 PM
भारताचे ‘हे’ ३ बलाढ्य फलंदाज त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही कसोटी शतक करू शकले नाहीत
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे एकापेक्षा जास्त फलंदाज आहेत ज्यांनी धावा आणि शतके झळकावली आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की, असे काही दुर्दैवी फलंदाज आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही कसोटी शतक झळकावता आले आहे. या यादीत अनेक धक्कादायक नावांचा समावेश आहे.

चला तर या ३ फलंदाजांवर एक नजर टाकूया:

१.आकाश चोप्रा

आकाश चोप्रा देखील सलामीवीर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी एकही शतक झळकावू शकला नाही. २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या आकाश चोप्राला सलामीवीर म्हणून शतक झळकावता आले नाही. आकाश चोप्राने भारतीय संघासाठी केवळ एक वर्ष कसोटी क्रिकेट खेळले, ज्यामध्ये त्याने १० सामन्यांत ४३७ धावा केल्या. मात्र त्याला एकही शतक झळकावता आले नाही. आकाश चोप्राने कसोटी सामन्यात दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ६० आहे. खराब कामगिरीमुळे आकाश चोप्राला भारतीय संघातून बाहेर व्हावे लागले, त्यामुळे त्याची कारकीर्दही संपुष्टात आली.

२. अजय जडेजा

अजय जडेजा देखील अशा क्रिकेटपटूंपैकी एक होता, ज्यांनी सलामीवीर म्हणून आपल्या कसोटी कारकिर्दीत कधीही शतक केले नाही. जरी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ शतके झळकावली आहेत. अजय जडेजाने ११९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत १५ कसोटी सामने खेळले, परंतु एकही कसोटी शतक झळकावण्यात अपयशी ठरला. अजय जडेजा शतकाच्या जवळ पोहोचला होता, पण तो पूर्ण करू शकला नाही. अजय जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ९६ धावा आहे. अजय जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४ अर्धशतके झळकावत ५७६ धावा केल्या.

३. अभिनव मुकुंद

अभिनव मुकुंदने २०११ मध्ये सलामीवीर म्हणून भारतीय संघात स्थान मिळवले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर अभिनव मुकुंदला भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. अभिनव मुकुंदला त्याच्या कारकिर्दीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अभिनव मुकुंदने भारतीय संघासाठी फक्त ७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३२० धावा केल्या आहेत आणि एकही शतक झळकावले नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून संधी मिळाल्यानंतर त्याचा फायदा उठवला नाही. कसोटी सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८१ धावा आहे. हेच कारण आहे की मुकुंद कधीही निवडकर्त्यांना आकर्षित करू शकला नाही. त्यामुळे त्याला संघ सोडावा लागला.

Web Title: Indias 3 strongest batsmen have not scored a single test century in their entire career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2022 | 01:01 PM

Topics:  

  • Aakash Chopra
  • indian team

संबंधित बातम्या

जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर अपडेट! मालिकेआधी भारतीय संघाच्या अडचणीमध्ये होणार वाढ? वाचा सविस्तर
1

जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर अपडेट! मालिकेआधी भारतीय संघाच्या अडचणीमध्ये होणार वाढ? वाचा सविस्तर

IND Vs END : ‘इंग्लंड दौरा आव्हानात्मक अन् मजेदारही, भारताला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार; माजी क्रिकेटपटूंचे मत.. 
2

IND Vs END : ‘इंग्लंड दौरा आव्हानात्मक अन् मजेदारही, भारताला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार; माजी क्रिकेटपटूंचे मत.. 

“भारत तुम चले चलो” भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network चा खास व्हिडीओ!
3

“भारत तुम चले चलो” भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network चा खास व्हिडीओ!

IND vs ENG : इंग्लड दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये कोण घेणार रोहित शर्माची जागा? समोर आली तीन नावं
4

IND vs ENG : इंग्लड दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये कोण घेणार रोहित शर्माची जागा? समोर आली तीन नावं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.