जर टीम इंडियाने आजचा भारत आणि इंग्लंडमधील सामना जिंकला तर तो टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनेल, जो यजमान देश असूनही येथे पोहोचला आहे. जाणून घ्या कसे?
टी-२० विश्वचषक 2026 मध्ये सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत.
टी-२० विश्वचषक 2026 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारतावर सेमीफायनलसाठी मोठं दडपण आलं आहे. दरम्यान, Rinku Singh यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तो तातडीने घरी गेला होता. पुढील सामन्यांसाठी परतणार का? याबाबत प्रश्न
साउथ आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारताचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे. आता भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. चेन्नईतील नवीन खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरु शकते.
संघातून वगळण्यात आल्यानंतर इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. T20 World Cup च्या 15 जणांमध्ये ईशानची निवड झाली असून नुकतेच झारखंडसाठी त्याने कमाल केली होती
७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात बदल करायचे असतील तर भारताला ७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ शनिवारी दुपारी ३ वाजता धर्मशाला स्टेडियमवर सराव करेल. तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सराव वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका झाली आहे. फलंदाजीतील अपयश आणि गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. या स्पर्धेत फक्त सहा संघ सहभागी होतील. परिणामी, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.
प्रतिका रावल जखमी झाल्यानंतर शेफाली वर्माला संघात समाविष्ट करण्यात आले आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात ती चमकली. यावेळी तिला काॅल आल्यानंतर ती फारच आनंदी होती.
गिलच्या हाती भारतीय संघाची कमान असताना आता भारताचा गोलंदाज जसप्रीत याच्या फिटनेसवर मोठी अपडेट समोर आली आहे. इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे २० जूनपासून दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका…
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटूंनी या युवा संघाला इंग्लंडच्या परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे.
२० जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामनांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी आता सोनी स्पोर्ट्स नेटवर्क याने एक प्रोमो शेअर केला आहे.
20 जूनपासुन भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा संघ हा रोहित शर्माच्या निवृतीनंतर या शुभमन गिल भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसत आहे, आता रोहित शर्माची…
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या २ सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे, या मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे. या मालिकेत भारताचा उपकर्णधार ध्रुव जुरेल याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे.
वैभव आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे आणि त्याने त्याच्या वयापेक्षाही जास्त चतुराईने आणि ताकदीने खेळला आहे. चाहत्यांनी आता वैभव सूर्यवंशीचा भारतीय राष्ट्रीय संघात समावेश करण्याची मागणी सुरू केली…
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होईल. तर भारताचा पहिला सामना हा गुरूवारी बांगलादेशविरूद्ध रंगणार आहे. कसे आहे वेळापत्रक जाणून घ्या
बीसीसीआयला खेळाडूंचे लक्ष दुसरीकडे वळवायचे नाही. जर बायको सोबत गेली तर खेळाडू मोहित होईल. या कारणास्तव, बीसीसीआय खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबियांवर एक नवीन नियम आणण्याची तयारी करत आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या आधी बीसीसीआयने भारतीय खेळाडू आणि कोचिंग स्टाफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहेत. या कठीण कसोटीपूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे.