गिलच्या हाती भारतीय संघाची कमान असताना आता भारताचा गोलंदाज जसप्रीत याच्या फिटनेसवर मोठी अपडेट समोर आली आहे. इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे २० जूनपासून दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका…
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटूंनी या युवा संघाला इंग्लंडच्या परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे.
२० जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामनांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी आता सोनी स्पोर्ट्स नेटवर्क याने एक प्रोमो शेअर केला आहे.
20 जूनपासुन भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा संघ हा रोहित शर्माच्या निवृतीनंतर या शुभमन गिल भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसत आहे, आता रोहित शर्माची…
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या २ सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे, या मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे. या मालिकेत भारताचा उपकर्णधार ध्रुव जुरेल याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे.
वैभव आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे आणि त्याने त्याच्या वयापेक्षाही जास्त चतुराईने आणि ताकदीने खेळला आहे. चाहत्यांनी आता वैभव सूर्यवंशीचा भारतीय राष्ट्रीय संघात समावेश करण्याची मागणी सुरू केली…
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होईल. तर भारताचा पहिला सामना हा गुरूवारी बांगलादेशविरूद्ध रंगणार आहे. कसे आहे वेळापत्रक जाणून घ्या
बीसीसीआयला खेळाडूंचे लक्ष दुसरीकडे वळवायचे नाही. जर बायको सोबत गेली तर खेळाडू मोहित होईल. या कारणास्तव, बीसीसीआय खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबियांवर एक नवीन नियम आणण्याची तयारी करत आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या आधी बीसीसीआयने भारतीय खेळाडू आणि कोचिंग स्टाफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहेत. या कठीण कसोटीपूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे.
भारताच्या संघाची बीसीसीआयने सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या T२० मालिकेची घोषणा केली आहे. यामध्ये विजयकुमार विशेष आणि रमनदीप सिंह हे संघामध्ये नवे चेहरे दिसणार आहेत.
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी 280 धावांनी जिंकली. रविचंद्रन अश्विनने बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, शुभमन गिल आणि मोहम्मद…
India Squad for 2nd Test : कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ बदलताना दिसणार असल्याची बातमी आहे.
महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर संघ सातव्या राऊंडपर्यत एकही सामना पराभूत झाला नव्हता. त्यामुळे भारताचा महिला संघ सुद्धा गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर भारताच्या पुरुष संघाने सुद्धा अजुनपर्यत एकही सामना…
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी करत नाबाद 87 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमधील २१ वे अर्धशतक पूर्ण करीत भारतासाठी मोठी…
Umpire Salary in ODI Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांचे पगार हे फॉरमॅटवर अवलंबून असतात. म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पंचांचा पगार वेगळा असतो. यामध्ये अनेकांचे पगार आपल्याला माहिती नाही.
आता ती वेळ दूर नाही जेव्हा हे दोन्ही दिग्गज भारतीय क्रिकेट संघाचा निरोप घेतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होतील. आता मुंबई इंडियन्स मुख्य फिरकी गोलंदाज पियुष चावलाने…
ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे. इंग्लडच्या ऐतिहासिक स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. जाणून घ्या हा सामना कधी खेळला जाणार.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 विरुद्धच्या चार दिवसांच्या मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघाचं कर्णधारपद सोहम पटवर्धन कडे सोपवण्यात आले आहे, तर विहान मल्होत्राकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या मालिकेची सुरुवात २१ सप्टेंबरपासून…
भारताच्या संघाने T२० विश्वचषक जूनमध्ये जिंकला आहे, अजुनपर्यत भारतीय खेळाडूंसाठी त्याचबरोबर भारतीय चाहत्यांसाठी हा उत्साह संपलेला नाही, भारतीय संघाचा रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह काल विश्वचषक ट्रॉफी घेऊन…
एकीकडे भारतीय संघात पुनरागमनासाठी धडपडणाऱ्या अजिंक्य रहाणेला दुलीप ट्रॉफीमध्येही स्थान मिळू शकले नाही, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये आपल्या बॅटचा धडाका दाखवण्यात तो कोणतीही कसर सोडत नाहीये. त्याने आणखी एक अतुलनीय खेळी…