Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवभोजन थाळीला मुदतवाढ, १४ जुलैपर्यंत योजना सुरुच राहणार, गरजूंना मिळणार मोफत जेवण

१५ एप्रिलपासून ही योजना राज्यात सुरु करण्यात आली होती. अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १५ एप्रिल ते १७ जून या कालावधीत ९० लाख ८१ हजार ५८७ थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची आकडेवारी सरकारनं जाहीर केलीय. या मुदतवाढीसंदर्भातला शासन निर्णय १७ तारखेलाच काढण्यात आला आहे.

  • By Amol Joshi
Updated On: Jun 19, 2021 | 10:02 AM
शिवभोजन थाळीला मुदतवाढ, १४ जुलैपर्यंत योजना सुरुच राहणार, गरजूंना मिळणार मोफत जेवण
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात सुरु असलेल्या शिवभोजन थाळीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य सरकारने एका महिन्यासाठी ही योजना सुरु करून गोरगरीब जनतेला शिवभोजन पथाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाची दुसरी लाट आणि राज्यात त्यासाठी घालण्यात येणारे निर्बंध यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.

१५ एप्रिलपासून ही योजना राज्यात सुरु करण्यात आली होती. अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १५ एप्रिल ते १७ जून या कालावधीत ९० लाख ८१ हजार ५८७ थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची आकडेवारी सरकारनं जाहीर केलीय. या मुदतवाढीसंदर्भातला शासन निर्णय १७ तारखेलाच काढण्यात आला आहे.[read_also content=”मुंबईत आजपासून ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू, ठाणे आणि नवी मुंबईतही मिळणार लस, असं आहे धोरण https://www.navarashtra.com/latest-news/vaccination-for-30-to-44-age-group-begins-from-today-in-mumbai-nraj-144316.html”]

शिवभोजन थाळीअंतर्गत राज्यात आता नव्या ४४१ केंद्रांना मंजुरी मिळालीय. त्यामुळे दैनंदिन थाळ्यांची संख्या ही ४४ हजार ३०० नं वाढणार आहे. राज्यात आतापर्यंत १३३२ शिवभोजनं केंद्र उभारण्यात आली आहेत. नव्याने मंजुरी मिळालेल्यांपैकी काही केंद्रं सुरु झाली असून काही केंद्रं ही लवकरच सुरू होतील, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. सध्या राज्यात १०४३ केंद्र कार्यरत आहेत.

Web Title: Shiv bhojan scheme extended till 14 july by maharashtra government nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2021 | 10:02 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.