Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समाजानं शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठिशी राहणं आवश्यक : चेतना सिन्हा

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 06, 2021 | 03:01 PM
समाजानं शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठिशी राहणं आवश्यक : चेतना सिन्हा
Follow Us
Close
Follow Us:

वडूज : देशाच्या सीमेवर आपले जवान देश रक्षणासाठी सदैव तत्पर असतात म्हणून आपण सुखानं राहत आहोत, अनेक जवानाना देशसेवा बजावताना वीरमरण प्राप्त होते, अशावेळी वीरजवानांच्या पाठिशी समाजानं भक्कमपणे उभं राहणं आवश्यक असून या कुटुंबाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी भवानवाडी ता. माण येथे व्यक्त केले.

यावेळी वारकरी युवा संप्रदायाचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, दहिवडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष धनाजी जाधव, नायब तहसिलदार आर. डी. बनसोडे, हेमंत दीक्षित आदींची प्रमुख उपस्थिती होती.

भवान वाडी ता. माण येथील वीर जवान दिनकर मारुती नाळे यांच्या 12 व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात सिन्हा बोलत होत्या. 18 ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू काश्मीरमधील पूंच उरी सेक्टर येथे 5 मराठा बटालियन तुकडीतील जवान दिनकर नाळे यांना वीरमरण आले होते.

या पार्श्वभूमीवर गेल्या सुमारे 11 वर्षांपासून अखंडपणे नाळे कुटुंबाच्या वतीने दरवर्षी पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला जातो.

यावेळी ह भ प अक्षय महाराज यांच्या कीर्तन सेवेनंतर कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, महा एनजीओचे अक्षय महाराज भोसले, संतोष महाराज, सुभेदार मोतीराम दडस, रविना यादव यश यादव आदींचा नाळे कुटुंब व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशसेवेत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद दिनकर नाळे यांच्या जीवनपटाची माहिती प्रा. राजेंद्र जगदाळे यांनी उपस्थितांना दिली. मात्र तब्बल बारा वर्षानंतर ही या वीर जवानाचं गावात कुठे स्मारक अथवा स्वागत कमान दिसत नसल्याची खंत अक्षय महाराज यांनी व्यक्त करून नाळे कुटुंबास सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते वीर जवान दिनकर नाळे यांच्या वीरमाता यशोदा नाळे,वीरपत्नी अर्चना नाळे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मराठा पाच बटालियनचे हवालदार रघुनाथ पोळ, हणमंत यमगर, नीलेश नवले, गणेश जाधव, अनिल राजगे, शुभम सावंत, शंकर नाळे, महेंद्र नाळे, शहीद दिनकर नाळे युवा मंच,ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Society should support to martyr jawans family says chetana sinha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2021 | 03:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.