सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील इतर सर्व महानगरपालिका निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये महानगरपालिका निवडणुका होतील
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जनसेवा हा उद्देश घेऊन आम्ही राजकारणात आलो. राजकारण हे साधन आहे, साध्य नाही याची आम्हाला पक्षाकडून आणि कुटुंबाकडून शिकवण मिळाली. मात्र, अलीकडच्या राजकारणात या सर्व गोष्टींना…
सध्या राज्य सरकारसमोर ओबीसी आरक्षणाने मोठा पेचप्रसंग निर्माण केला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय आयोगाने नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेक गावांमध्ये सरकारविरोधी पाट्या लागत…
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष (Maharashtra Congress state president) नाना पटोले (Nana Patole) पक्ष संघटन वाढीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर (tour of Vidarbha) आहेत. आज खामगाव (Khamgaon) येथील एका ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात…