Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टी-२० मध्ये सलग ११व्या विजयावर भारताची नजर, ऋतुराज मालिकेतून बाहेर

पहिल्या टी- २०I मध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज धर्मशाला येथे मालिका जिंकण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. ऋतुराज गायकवाडही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघाचा भाग बनवण्यात आले आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 26, 2022 | 02:20 PM
Give Chance to Rituraj

Give Chance to Rituraj

Follow Us
Close
Follow Us:

धर्मशाला: पहिल्या टी- २०I मध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज धर्मशाला येथे मालिका जिंकण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये पावसामुळे खेळाची मजा खराब होऊ शकते. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाडही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघाचा भाग बनवण्यात आले आहे.

लखनऊ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इशान किशनने ८९ धावांची शानदार खेळी करत फॉर्ममध्ये पुनरागमन केले. त्याचवेळी विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरनेही आपल्या बॅटने अप्रतिम खेळ करत नाबाद ५७ धावा केल्या. या दोघांनी भारताला १९९ धावांची मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. अशा स्थितीत आजच्या सामन्यात या दोन खेळाडूंकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. टीम इंडियाने गेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये पराभव केलेला नाही.

Web Title: Team india will be aiming to win the series indias eye on 11th consecutive victory in t20 rituraj out of the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2022 | 02:20 PM

Topics:  

  • cricket
  • Mayank Agarwal
  • Ruturaj Gaikwad
  • Sport News

संबंधित बातम्या

अरे देवा हे काय आता…Ellyse Perry ने Babar Azam ला लग्नासाठी केला प्रपोझ? सोशल मिडियावर Photo Viral
1

अरे देवा हे काय आता…Ellyse Perry ने Babar Azam ला लग्नासाठी केला प्रपोझ? सोशल मिडियावर Photo Viral

शस्त्रक्रियेनंतर Tilak Verma ने पहिल्यांदाच आरोग्याची दिली  माहिती! क्रिकेट मैदानावर पुनरागमनाचा दिला इशारा
2

शस्त्रक्रियेनंतर Tilak Verma ने पहिल्यांदाच आरोग्याची दिली माहिती! क्रिकेट मैदानावर पुनरागमनाचा दिला इशारा

WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील
3

WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र
4

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.