चेन्नई सुपर किंग्सच्या संघ गेल्या दोन हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली, सीएसके आपल्या मागील चुकांमधून शिकून यावेळी एक संतुलित आणि दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
एमएम सारखी सूपर विकेटकिपरचा पर्याय म्हणून कोणाकडे पहावं असा प्रश्न होता पण आता यावर्षी या प्रश्नाचं ठोस उत्तर सापडलं आहे. एकीकडे संजू सॅमसनच्या फॉर्मबद्दल बोललं जातंय तर दुसरीकडे तो CSK…
CSK अनेक नवीन आणि तरुण खेळाडूंना मैदानात उतरवणार आहे. एमएस धोनी देखील त्याची तयारी पूर्ण करत आहे. हंगामापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने एक नवीन जर्सी अनावरण केली, ज्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने शेअर…
ऋतुराज सध्या २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी स्फोटक खेळी खेळत आहे. गोवाविरुद्धच्या नाबाद शतकासह गायकवाडने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला मागे टाकत इतिहास रचला.
टीम इंडियाने दोनदा कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना केला आहे. संघाची कामगिरी सुधारण्यासाठी, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) एक सूचना दिली आहे.
३ जानेवारी रोजी बीसीसीआयने भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. परंतु बीसीसीआयने स्पष्ट केले की तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याच्या सहभागाचा विचार केला जाईल. आता, यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली…
ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर एकदिवसीय सामन्यातील त्याच्या १०५ धावांच्या खेळीचा उल्लेख करत आहेत. बीसीसीआयने वगळल्यावर या निर्णयावर त्याचे चाहते संतापले आहेत आणि सोशल मीडियावर टीका होत आहे.
सरफराज खानने ७५ चेंडूत नऊ चौकार आणि १४ षटकारांसह १५७ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने डिसेंबरमध्ये भारतासाठी पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्यानंतर त्याने उत्तराखंडविरुद्ध ११३ चेंडूत १२४ धावा करत वर्षाचा शेवट…
श्रेयस अय्यरने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे, परंतु दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाने गायकवाडला ही भूमिका सोपवली. अश्विनने गायकवाडबद्दल आपले विचार स्पष्टपणे व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या एकदिसीय सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सलग दोन शतके ठोकली आहेत. त्याच्या शतकावर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे.
पराभवानंतर, कर्णधार केएल राहुलने एक महत्त्वपूर्ण विधान केले आणि पराभवाचे खरे कारण उघड केले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्कराम आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी शानदार फलंदाजी केली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टॉस गमावून भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आपले ५३ वे शतक ठोकले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकले आहे. ऋतुराज गायकवाडने चार नंबरवर येऊन शतक ठोकले आहे.
क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी ऋतुराज गायकवाड यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितले आहे. घरगुती क्रिकेटमध्ये खूप धावा करणारा ऋतुराज गायकवाड अपयशी ठरला असे वाटत होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रांची येथे होणार आहे. या सामन्यासाठी सर्वजण खूप उत्सुक आहेत. ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने टी-२० कारकिर्दीत ५००० धावा पूर्ण करून विक्रम केला आहे. यामध्ये आयपीएलमधील सर्व सामने, आंतरराष्ट्रीय टी-२० आणि देशांतर्गत टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
शुभमन गिल दुखापतीमुळे खेळू शकत नाही आणि केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. रुतुराज गायकवाडचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. तो गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
बीसीसीआय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ च्या पहिल्या तीन लीग सामन्यांसाठी महाराष्ट्र वरिष्ठ पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज रुतुराज गायकवाडकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या यादी जाहीर केल्या आहेत. सीएसकेने राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला खरेदी केले आहे.