Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे तालिबानी सरकार, मंदिरे बंद असल्याने भाजपाचा आरोप

“आता आम्ही टाळकरी, नालकरी, वारकरी, साधु, संत यांना एकत्र आणून या मंदिरांचे बंद असलेले दरवाजे उघडणार आहोत. हे रोज सकाळी नोटांचं दर्शन करतात आणि आम्ही देवाचं दर्शन करतो. हा फरत आहे हे सरकार आणि आमच्यात.”

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 30, 2021 | 04:31 PM
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे तालिबानी सरकार, मंदिरे बंद असल्याने भाजपाचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद शहरातील गजानन मंदिर परिसरात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय केनेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे तालिबानी सरकार आहे. त्यामुळे ते आम्हाला घाबरुन पोलिसांना पुढं करत आहेत. सरकारने त्वरित मंदिरं खुली करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा सदरील मंदिरे आम्ही उघडू.” असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे.

“हे सरकार आम्हाला घाबरतं. खरंतर आम्ही मंदिराचे बंद असलेले दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी आमच्यावर दडपशाही केली. या सरकारला श्रावण माहिती नाही, भाद्रपद माहिती नाही. यांना फक्त पैसे मोजणं माहिती. गणपती येतायत, दिवाळी येतेय पण या सरकारला हिंदुंच्या सणांची काही पडलेली नाही. हे हिंदु विरोधी सरकार आहे.”

“आता आम्ही टाळकरी, नालकरी, वारकरी, साधु, संत यांना एकत्र आणून या मंदिरांचे बंद असलेले दरवाजे उघडणार आहोत. हे रोज सकाळी नोटांचं दर्शन करतात आणि आम्ही देवाचं दर्शन करतो. हा फरत हे सरकार आणि आमच्यात आहे.”

दरम्यान, एकिकडे तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून धार्मीक सणांमधे आवर घालण्याचे केंद्राने संकेत दिले असताना, आणि राज्य सरकार रात्रींची संचारबंदी करण्याच्य विचारत असताना, दुसरीकडे मात्र मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भाजपचेच नेते केंद्राच्या निर्देशांना हरताळ फासत असल्याचं पाहयला मिळत आहे.

Web Title: The bjp alleges that the mahavikas aghadi government in the state is a taliban government with temples closed nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2021 | 04:31 PM

Topics:  

  • mahavikas aghadi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.