Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: वातावरणातील बदलांचा थेट झोपेवरच हल्ला! जगभरात वर्षाला ५६ तास झोप गायब; भारतात स्थिती अधिक गंभीर

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो. यामुळे झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. कायमच निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी शांत झोप घेणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 08:44 AM
क्लायमेट चेंजचा थेट झोपेवरच हल्ला! जगभरात वर्षाला ५६ तास झोप गायब; भारतात स्थिती अधिक गंभीर

क्लायमेट चेंजचा थेट झोपेवरच हल्ला! जगभरात वर्षाला ५६ तास झोप गायब; भारतात स्थिती अधिक गंभीर

Follow Us
Follow Us:

जगभरात वेगाने होणाऱ्या हवामान बदलाचे आणि वाढत्या तापमानाचे भीषण परिणाम मानवाच्या आरोग्यावर थेट दिसू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे केवळ दिवसच नव्हे, तर रात्रीही तापू लागल्याने जगभरातील लोकांची झोप उडाली आहे. ‘क्लायमेट सेंट्रल’च्या अहवालानुसार, रात्रींमुळे जगातील सामान्य कमी होत आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसत असून दक्षिण आणि किनारपट्टीच्या भागातील नागरिकांची वर्षाला तब्बल ९० तासांपेक्षा जास्त झोप हिरावली जात आहे. ‘क्लायमेट सेंट्रल’ ने जगभरातील १,३३८ शहरांचे विश्लेषण केले आणि असे आढळले की, हवामान बदलामुळे झोपेचे हे नुकसान १९७० च्या दशकाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे.(फोटो सौजन्य – istock)

अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ

झोपेवर होणारा हवामान बदलाचा परिणाम जगातील उष्ण प्रदेशांमध्ये सर्वाधिक तीव्र आहे. उष्णतेमुळे झोप कमी होण्याचे प्रमाण मध्यपूर्वेतील शहरांमध्ये सर्वाधिक आढळले, तर दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागांमध्येही याचे लक्षणीय परिणाम दिसून आले. क्लायमेट सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, दक्षिण भारत आणि आग्नेय आशियातील काही शहरांमधील रहिवाशांची रात्रीच्या वेळी वाढत्या तापमानामुळे वर्षाला ७८ ते ९१ तास झोप कमी झाली.

मुंबईत वर्षाला सरासरी ८४ तास आणि विशाखापट्टणममध्ये ८७ तास झोप कमी झाल्याची नोंद झाली. याउलट, थंड प्रदेशांमध्ये कमी परिणाम दिसून आला; उदाहरणार्थ, श्रीनगरमध्ये वर्षाला २७ तास झोप कमी झाल्याची नोंद झाली आहे.या रिपोर्टने भारतीयांची चिंता वाढवली आहे. कारण दक्षिण आणि किनारपट्टीवरील विशेषतः चेन्नई, नेल्लोर आणि पुद्दुचेरी शहरांमधील रहिवाशांची दरवर्षी ९० ते ९३ तास झोप कमी होत आहे.तिरुचिरापल्ली, कोची, कोझिकोडे आणि गुंटूर ही शहरेही सर्वाधिक प्रभावित भारतीय शहरांच्या यादीत आहेत; येथे उष्ण रात्रीमुळे रहिवाशांची वर्षाला सुमारे ९० तास झोप कमी होत आहे.भारतीय शहरांमध्ये झोप कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे काळाच्या ओघात रात्रीच्या किमान तापमानात झालेली वार्षिक वाढ.१९९१ ते २०२० या काळात रात्रीचे सरासरी तापमान १९.३ अंश सेल्सिअस इतके होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हवामान बदलाचा झोपेवर कसा परिणाम होतो?

    Ans: वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण होते. त्यामुळे झोप लागण्यास उशीर होतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.

  • Que: हवामान बदलामुळे झोप कमी होणे आरोग्यासाठी धोकादायक आहे का?

    Ans: होय. दीर्घकाळ अपुरी झोप झाल्यास थकवा, तणाव, एकाग्रता कमी होणे, हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.

  • Que: भारतात हवामान बदलाचा झोपेवर अधिक परिणाम का होत आहे?

    Ans: उष्ण हवामान, वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा, वाढते शहरीकरण आणि रात्रीचे उच्च तापमान यामुळे भारतातील अनेक भागांमध्ये झोपेवर अधिक परिणाम होत असल्याचे विविध संशोधनांतून दिसून आले आहे.

Web Title: Climate change directly impacts sleep 56 hours of sleep lost annually worldwide the situation is even more critical in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Updates
  • sleep problems

संबंधित बातम्या

Fever Care Tips: ताप आल्यावर अंघोळ करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
1

Fever Care Tips: ताप आल्यावर अंघोळ करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips: दररोज तूप खाताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान
2

Health Tips: दररोज तूप खाताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

तरुणींमध्ये वाढतेय स्तनातील गाठींचे प्रमाण! तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच करा उपचार, अन्यथा उद्भवेल गंभीर आजारांचा धोका
3

तरुणींमध्ये वाढतेय स्तनातील गाठींचे प्रमाण! तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच करा उपचार, अन्यथा उद्भवेल गंभीर आजारांचा धोका

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच प्या ‘हे’ नॅचरल ज्यूस, सुरकुत्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो
4

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच प्या ‘हे’ नॅचरल ज्यूस, सुरकुत्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.