संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या फळांचे उत्पादन घेतले जातात. काही फळे वर्षातून एकदाच उपलब्ध होतात तर काहीवेळा वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. आंबा भारताचे राष्ट्रीय…
पावसात भिजून आल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्त वेळ ओल्या कपड्यांवर बसून राहू नये, यामुळे सर्दी, खोकला वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या साथीच्या आजारांची शरीराला लागण होते.
विविध नामांकित संशोधन संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी डीएनए/आरएनए निष्कर्षण व गुणवत्तेचे परीक्षण, पीसीआर व आरटी-पीसीआर तत्त्वे, प्रायमर व प्रोब डिझाइन, क्वांटिटेटिव्ह पीसीआर डेटा विश्लेषण, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आदी विषयांवर…
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर साखरेचे सेवन करण्याऐवजी नैसर्गिक गोडवा असलेल्या फळांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. फळांच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत…
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये डोकेदुखीचा त्रास उद्भवत असेल तर त्याला मासिक पाळीतील मायग्रेन असे म्हंटले जाते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया…
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
उतार वयात कायमच आनंदी राहणे फार आवश्यक आहे. नेहमीच लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे मनावर वाढलेले ओझे कमी होऊन शरीरासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर नियमित हळदीचे पाणी प्यायल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. हळदीमध्ये असलेले घटक त्वचा कायमच चमकदार ठेवतात. चला तर जाणून घेऊया हळदीचे पाणी पिण्याचे फायदे.
सांध्यांमध्ये वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मुगाच्या डाळीचे सेवन करावे. या डाळीमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि पचनक्रिया कायमच निरोगी राहते.
Fatty liver Real Causes: सामान्य वजन, नियमित व्यायाम आणि मधुमेह नसतानाही अनेक तरुणांमध्ये फॅटी लिव्हरचे निदान होत असून ही समस्या वाढत आहे. पारंपरिक जोखीम घटकांबाहेरही यकृतात चरबी साचण्याचे प्रमाण वाढत…
अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सच्या वाढत्या समस्येमुळे जगभरातील रुग्णसेवेची गुंतागुंत आणि खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. कार्बापेनेम-प्रतिरोधक आणि बहुऔषध-प्रतिरोधक ग्राम-निगेटिव्ह जीवाणूंमुळे होणारे संसर्ग रुग्णालयातील मुक्काम वाढवतात, आरोग्यसेवा खर्चात भर घालतात, मृत्यूदर वाढवतात आणि उपचारांचे…
गॅस आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हिंगाचा लेप तयार करून पोटावर लावावा. यामुळे गॅस नष्ट होण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील.
Avoid These foods For Children's In Monsoon: पावसाळ्यात बदलते हवामान, वाढलेली आर्द्रता आणि जिवाणू-व्हायरसचा प्रादुर्भाव यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे त्यांच्या आहारात योग्य बदल करणे अत्यंत महत्त्वाचे…
कोरडा खोकला झाल्यानंतर घशात जळजळ किंवा वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खोकला होऊ नये म्हणून हे उपाय करावेत. खोकला कमी होण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण या गंभीर आजाराची लागण शरीराला होऊ नये म्हणून आहारात या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतडे मजबूत आणि निरोगी राहण्यास…
Fatty Liver Causes: फॅटी लिव्हर हा आजार केवळ लठ्ठपणा, मधुमेह किंवा अनहेल्दी लाइफस्टाइल असलेल्या व्यक्तींमध्येच दिसतो हा समज आता चुकीचा ठरत आहे, कारण सामान्य वजन आणि निरोगी दिसणाऱ्या लोकांमध्येही हा…
हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. हा विषाणू फुफ्फुसांमधून रक्तप्रवाहाद्वारे हाडांमध्ये पोहचतो. ज्याच्या परिणामामुळे शरीरातील हाडे निकामी होतात आणि वेदना वाढून आरोग्य बिघडते.
थायरॉईड झाल्यानंतर घशात वेदना किंवा गाठी येण्याची शक्यता असते. लहान थायरॉईड गाठी, सौम्य आजार किंवा कमी जोखमीच्या थायरॉईड कर्करोग असलेल्या आणि सौंदर्यदृष्ट्या व्रण टाळण्याची तीव्र इच्छा असलेल्या रुग्णांसाठी हा एक…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने साथीचे आजार वाढू लागतात. सर्दी खोकला, ताप, उलट्या, जुलाब, डेंग्यू, मलेरिया झाल्यानंतर शारीरिक आरोग्य बिघडून जाते. आजारांची लागण झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा बिघडते.…