आयुष्मान योजनेचे लाभ सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच योजनेशी संलग्न असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्येही घेता येतात. पण या योजनेची व्याप्ती अत्यंत विस्तृत असली, तरीही यामध्ये काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत; या मर्यादांमध्ये…
Kitchen Utensils Wash Sponge: तुम्ही देखील भांडी घासण्यासाठी महिनोमहिने एकच स्पंज वापरताय, मग आताच थांबा, याचे आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात, जाणून घ्या.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे लोहाची पातळी भरून निघेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.
वयाच्या ३० वर्षांनंतर प्रजनन क्षमतेत हळूहळू घट सुरू होते. ३५ वर्षांनंतर ही घट अधिक वेगाने होते, तर ४० वर्षांनंतर ती आणखी झपाट्याने कमी होते. ३५ वर्षांनंतर ही घट अधिक वेगाने…
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त वेदना वाढू लागल्यास कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी स्वयंपाक घरातील मसाल्यांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
लहान मुलांना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. कमीत साहित्यात तयार होणारी भेंडीची भाजी किंवा कुरकुरीत भेंडी सगळेच खूप आवडीने खातात. पण बऱ्याचदा भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर त्यावर कोणतेही पदार्थ खाल्ले…
हल्ली बऱ्याच महिलांमध्ये पीसीओएस किंवा पीसीओडीची समस्या वाढत चालली आहे. मासिक शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीच्या चक्रात मोठे बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
वृद्ध रुग्णांमधील हिप फ्रॅक्चर अनेकदा इतर विकृती किंवा सहव्याधींमुळे अधिक गुंतागुंतीचे असतात, ज्यामुळे शस्त्रक्रियेचा धोका वाढतो.या प्रकरणात व्हॅल्गस गुडघा विकृती, तीव्र ऑस्टिओपोरोसिसमुळे प्रक्रिया अधिक आव्हानात्मक होते.
गंभीर परिस्थितीत ल्युपसचा परिणाम मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवरही होऊ शकतो. विशेषतः ल्युपस नेफ्रायटिस म्हणजेच मूत्रपिंडांवर परिणाम झाल्यास उच्च रक्तदाब आणि घोट्यांभोवती सूज अशी लक्षणे दिसू शकतात.
दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. ज्याच्या परिणामामुळे वारंवार अपचनाची समस्या उद्भवते आणि आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. जाणून घ्या वारंवार अपचन होण्याची कारणे.
वारंवार तुम्हाला सर्दी खोकला किंवा नाकातून पाणी येत असेल तर आहारात थंड पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे सतत सर्दी होते आणि आरोग्य बिघडते.
आजकाल ओव्हेरियन सिस्ट आणि एंडोमेट्रिओसिससारख्या सौम्य स्त्रीरोगांचे प्रमाण वाढत असल्याने सुरुवातीच्या कॅन्सर आणि सामान्य विकारांमध्ये फरक करणे अधिक कठीण बनले आहे.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. थंडगार कलिंगड खाल्ल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये ९२ टक्के पाणी असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर…
हंता व्हायरसची लागण झाल्यानंतर थेट फुफ्फस आणि किडनीवर परिणाम होतो. हा उंदरांमुळे होणारा गंभीर आजार आहे.त्यामुळे शरीरात हंता व्हायरसची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
सर्वाइकल कॅन्सर हा भारतातील महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.
दरवर्षी जगभरात सगळीकडे ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. थॅलेसेमियाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या संघर्षांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा मानला…
लिव्हर निकामी करण्यास केवळ दारूचं नाहीतर जीवनशैलीतील हे बदल सुद्धा कारणीभूत ठरतात. यामुळे लिव्हरच्या गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात नाचणी, बदाम, सब्जा बिया इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य पद्धतीने आंबे न खाल्ल्यास चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि मुरूम येऊ शकतात. त्यामुळे आंबे खाण्याची वेळ आणि योग्य पद्धत फॉलो करणे आवश्यक आहे. जाणून घ्या आंबे खाण्याची…