ऑटिझम असलेल्या मुलांची संख्या वाढत असताना, समावेशक शिक्षणाची अंमलबजावणी अजूनही अपुरी असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ऍड. जोशी लवकरच अशा कुटुंबांसाठी सामाजिक संस्था सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा आजार १-३ वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर…
शरीरात वारंवार जाणवणाऱ्या थकव्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यांनतर शरीरात खूप जास्त अशक्तपणा जाणवू लागतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर नारळ पाणी आवर्जून प्यायले जाते. पण शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नारळ पाणी योग्य पद्धतीने प्यावे.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या जपानी वॉटर थेरपी म्हणजे काय?
शरीरातील प्यूरिन नावाच्या रसायनाचे विघटन झाल्यावर यूरिक अॅसिड तयार होते. साधारणपणे किडनी हे यूरिक अॅसिड फिल्टर करून मूत्रावाटे बाहेर टाकते. त्यामुळे दैनंदिन आहारात या फळांचे सेवन करावे.
अंडाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात लक्षणे दिसून येतात आणि आजाराचे निदान होते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कॅल्शियम युक्त पदार्थ हाडांची झीज भरून काढण्यास मदत करतात आणि हाडे मजबूत ठेवतात.
क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने यंदाची मोहीम ही केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता तंत्रज्ञानाधारित 'सक्रिय शोध मोहीम' ठरणार आहे. यामुळे क्षयरोग झालेल्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळतील.
शरीरात निर्माण झालेली पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि पोटॅशियमची पातळी वाढते.
किडनी निकामी झाल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती सूज येते. पण ही सूज दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर सूज का येते?
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या उपलब्ध होतात. कैरी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आंबटगोड चवीची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ…
रोजच्या आहारात काहींना अतिप्रमाणात जेवण्याची सवय असते. पण हीच सवय शरीरासाठी धोक्याची ठरते. यामुळे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल इत्यादी गंभीर आजार वाढतात.
तोंडात आलेल्या जखमांमुळे काहीवेळा खाण्यापिण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अल्सरकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या तोंडात अल्सर कशामुळे येतात आणि त्यावरील उपाय.
पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच आहारात विविध रंगीत फळांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.
२०२१ मध्ये तपासणी केलेल्या संशयितांपैकी २०.९८ टक्के लोक क्षयरोगग्रस्त आढळत होते. मात्र, २०२५ मध्ये हेच प्रमाण अवघ्या ४.७५ टक्क्यांवर आले आहे.चला तर जाणून घेऊया सविस्तर.
कडक उन्हात थंड पाणी प्यायले जाते. कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर तहान लागल्यास बर्फ मिक्स करून पाणी प्यायले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी थंड पाणी प्यायले जाते.…
पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी आणि ऍसिडिटीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.
मेंदूचे आरोग्य कायमच मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या पेशींना कोणतीही हानी पोहचत नाही आणि स्मरणशक्ती चांगली राहते.