आई होणे ही भावना सर्वच महिलांसाठी अतिशय सुखद आणि आनंद देणारी आहे. आई गर्भाशयात बाळाचा नऊ महिने संभाळ करते. हा काळ केवळ आईच्या गर्भात बाळ तयार होण्याचा नसून विस्मरण, अवतरण…
किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान केल्यास प्रत्यारोपण लवकर होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच आईने लगेच स्वतः किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. सकाळी उठल्यानंतर नियमित शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि…
लहान मुलांच्या शरीरातील हाडे कायमच मजबूत राहण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनासोबतच नियमित व्यायाम आणि हेल्दी जीवनशैली जगणे आवश्यक आहे.
घरात वारंवार धूप अगरबत्ती लावल्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. याशिवाय शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात सतत धूप अगरबत्ती लावू नये.
वाढत्या वयात शरीराची पचनक्रिया मंदावते, त्याप्रमाणे शरीराच्या कार्यात सुद्धा अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वय वाढल्यानंतर स्नायूंमध्ये वेदना होणे, थकवा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पाटीवरची पेन्सिल, माती, स्लेट किंवा कच्चा तांदूळ खाण्याची सवय असते. कच्चे तांदूळ चावून खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण चव म्हणून खाल्लेले जाणारे कच्चे तांदूळ…
वारंवार पायांमध्ये होत असलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. कारण मधुमेह, हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. जाणून घेऊया सविस्तर.
थंडीच्या दिवसांमध्ये रोज अंघोळ करू नये. नियमित अंघोळ केल्यामुळे शरीरावरील तेल नष्ट होऊन जाते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
जेवण आणि झोप यामध्ये २ ते ३ तासांचे अंतर असावे. यामुळे खाल्लेले अननपदार्थ सहज पचन होतात आणि अपचनाच्या समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया जेवण आणि झोपेमध्ये किती अंतर…
भारतात दरवर्षी हजारो सर्पदंशग्रस्तांचे प्राण वाचवण्यात सर्पदंश प्रतिविष महत्त्वाची भूमिका बजावते. शतकाची परंपरा हाफकिन संस्था ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून विष आणि प्रतिविष संशोधनात कार्यरत आहे.
शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक टिकवण्यासाठी हिवाळ्यात शक्ती सुकामेव्याला विशेष पसंती दिली जाते. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
गणपती बाप्पाचे आवडते फुल म्हणून जास्वंदीच्या फुलाची ओळख आहे. हे फुल केवळ दिसायलाच सुंदर नाहीतर शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. जास्वंदीच्या फुलात असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यानंतर…
युक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय भारतीय प्रवासी विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तरुण वयात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
चुकीची जीवनशैली, अस्वास्थ्यकर अन्न आणि घाणेरड्या हातांनी खाण्याच्या सवयीमुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात जंत होतात. जंत होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण योग्य वेळी लक्ष न दिल्यास…
वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास वजन वाढण्यासोबतच शरीराला इतर गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. जाणून घ्या वयाच्या तिशीनंतर वजन का वाढते?
हिवाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. पण किडनीचा आजार हा असा की, पटकन बरा होऊ शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात ५ सवयी लावल्या तर नक्कीच तुमच्या किडनीची काळजी घेता…
सकाळी उठल्यानंतर केलेल्या एका चुकीमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊया हार्ट अटॅक येणास कारणीभूत ठरणाऱ्या सवयी.
दरम्यान राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये येत्या १५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत 'सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा' राबविण्यात येणार आहे.