अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या कडक गरमागरम चहाने होते तर काहींना गरमागरम कॉफी प्यायला आवडते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. अॅसिडिटी झाल्यानंतर संपूर्ण दिवस कंटाळवाणा…
भारतीय जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. काहींना जेवणासोबत कच्चा कांदा खायला खूप जास्त आवडतो तर काहींना जेवणातील प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लागतो.…
साधारणपणे श्लेष्म जास्त असेल तर संरक्षण जास्त मिळेल असे वाटते. मात्र आमच्या अभ्यासातून असे दिसले की श्लेष्माचे प्रमाण वाढताच त्याचे आवरण तुकड्या-तुकड्यांत विभागले जाते.
पोटात अल्सर झाल्यानंतर तीव्र वेदना होणे, जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पोटाच्या अल्सरची कारणे.
प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतली तर आई आणि बाळ दोघांनाही संक्रमणाचा धोका राहू शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे नक्की काय याची इत्यंभूत माहिती आम्ही या लेखात देत आहोत.
जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे किडनीसंबंधित गंभीर आजार होतात. लघवी बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहिल्यामुळे किडनीवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य बिघडते.
किडनीचे विकार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील सहा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नवीन डायलिसीस युनिट्स सुरू करण्यात आली आहे.
सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवत असेल तर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी किंवा लिंबाचा रस प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
लहान मुलं कायमच तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप पाहत असतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सतत मोबाईल पाहिल्यामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढण्याची शक्यता असते.
आजच्या व्यस्त जीवनात थकवा जाणवतो पण झोप येत नाही. त्यामुळे ज्यांना चांगली झोप लागत नाही त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी योगासने करावीत.
महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अंगावरून कायमच पांढरे पाणी जाते. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याची स्थिती खूप जास्त गंभीर होते. त्यामुळे पांढरे पाणी कमी करण्यासाठी हे पदार्थ खावेत.
प्रत्येक स्वयंपाक घरात मध कायमच उपलब्ध असते. मधाचा वापर जेवणातील ठराविक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले शक्तिशाली गुणकारी घटक आरोग्य सुधारतात. मधाला अमर पदार्थ म्हणून ओळखले जाते. स्वयंपाक घरातील…
भारतीय स्वयंपाक घरात हळदीचा वापर आवर्जून केला जातो. हळद केवळ जेवणाचा रंगच नाहीतर सुगंध आणि चव वाढवण्यास मदत करते. हळदीमध्ये असलेली गुणकारी घटक शरीरासाठी फायदेशीर आहे. हळदीचा रंग कायमच पिवळा…
शरीराची झीज भरून काढण्यासाठी सर्जरीनंतर डॉक्टर्स आराम करण्याचा सल्ला देतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्जरी झालेल्या अवयवांना त्रास होईल असे व्यायामप्रकार करून चालत नाहीत.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात फायबर असलेल्या वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये आढळून येणारी खनिजे त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे.
दैनंदिन आहारात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य पदार्थांसोबत खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला सुद्धा वारंवार लघवीला जाण्याची सवय असेल तर या सवयीकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच जंक फूड खायला खूप जास्त आवडते. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा घरात जेवण बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले…