अपचनाच्या समस्या वाढू लागल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण ओवा खाल्ल्यास पोटात वाढलेला गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर सर्वच समस्यांपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया ओवा खाण्याचे गुणकारी फायदे.
किडनी स्टोन झाल्यानंतर नियमित लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरचं किडनी स्टोनचा…
शरीरात पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. यामुळे डोकेदुखी आणि उलट्या होतात. पित्त कमी करण्यासाठी जीवनशैलीतील या सवयींमध्ये बदल करावा.
रोजच्या वापरात योग्य तेलाचा वापर न केल्यास शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तेलाची निवड करू शकता. चला तर जाणून घेऊया आरोग्यासाठी कोणते…
सकाळच्या नाश्त्यात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे नाश्त्यात हेल्दी आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया नाश्त्यात कोणते पदार्थ खाऊ नये.
दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा थेट परिणाम शरीरावर पडतो. त्यामुळे योग्य तेलाची निवड करावी, अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
दूषित पाणी आणि अन्नपदार्थांच्या सेवनामुळे कावीळ होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला जेवढे फायदे होतात तितके तोटे सुद्धा होतात. त्यामुळे अपचनाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी कांदा शिजवून खावा. चला तर जाणून घेऊया कांदा खाण्याची योग्य पद्धत.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध होतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या दिवसांमध्ये साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो…
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास कधीच…
मेंदूच्या ग्लिओब्लास्टोमा या आक्रमक कर्करोगावरील थ्रीडी 'ट्युमरॉइ' आणि मेंदूसारख्या मऊ वातावरणाचा वापर केल्यावर कर्करोगाचे अधिक वास्तव स्वरूप आणि त्यामागील जैविक प्रक्रिया स्पष्टपणे दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओवा, मेथी दाणे आणि बडीशेपपासून तयार केलेले पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालू राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा किंवा कॉफीचे सेवन केले जाते. या पेयांचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. पण वारंवार उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास शरीरात अनेक…
वय वाढल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोषक आहार, शांत झोप आणि मानसिक आरोग्य चांगले राहिल्यास वाढत्या वयात सुद्धा कायमच हेल्दी आणि फिट दिसाल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
हिमोग्लोबिन शरीरात लाल रक्त पेशी तयार करण्याचे काम करते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते आणि शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. चला तर जाणून घेऊया हिमोग्लोबिन कमी…
लहान मुलांच्या वाढीसाठी स्तनपान केवळ फायदेशीर नसते. पोषक आहार, पुरेशी झोप, शारीरिक हालचाल आणि आवश्यक प्रमाणात पोषक घटकांचे सेवन करणे सुद्धा तितकेच फायदेशीर ठरते. स्तनपानामुळे मुलांचे वजन अवाजवी वाढण्याचा धोका…
भारतात आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबीचे जनक म्हणून डॉ. सुभाष मुखर्जी ओळखले जातात. ते भारतातील पहिले आणि जगातील दुसरे आयव्हीफ डॉक्टर आहेत. मुखर्जी यांनी क्रायोबायोलॉजिस्ट सुनीत मुखर्जी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.…
कढीपत्त्याच्या पानांचे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक घटकांमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच मधुमेहावर सुद्धा नियंत्रण मिळवता येते. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे फायदे.
वजन वाढल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यासोबतच शारीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात काय खावे.