आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ राहते.
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा कायमच तिच्या बोल्ड लुक्समुळे चर्चेत असते. शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शर्लिनने आपले ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकणार आहे.जाणून घ्या सविस्तर.
जगभरात हृद्यासंबंधित आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉजेक, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर समस्या वाढू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. हृदयाचे आरोग्य बिघडण्यास उच्च कोलेस्ट्रॉल कारणीभूत करते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून…
मासिक पाळी येण्याआधी शरीरात अनेक बदल दिसून येतात. वारंवार चिडचिड किंवा शरीरात थकवा जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळी येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसतात.
शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. हा चिकट रक्तप्रवाहात अनेक अडथळे आणतो. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक…
कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची योग्य काळजी घ्यावी. कारण गंभीर आजाराच्या पेशी शरीरात वाढू लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे अतिशय कठीण होऊन जाते. कॅन्सरच्या पेशी वाढू नये म्हणून आहारात करा या…
नवीन एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणामध्ये मधुमेह व्यवस्थापनासह मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या घटकांचे प्रगत संयोजन आहे. नवीन सूत्रीकरणामध्ये पुढील गोष्टी आहेत.
बद्धकोष्ठतेमुळे शरीरात वाढलेली अपचनाची समस्या कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचे सेवन करावे. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर डिटॉक्स होईल.
शेवग्याची पाने, फुले, शेंगा शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. शेवग्याची पाने शरीरासाठी नाहीतर त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. जीवनसत्त्वे अ, क, ई, कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी…
राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. थंडगार वातावरणात बाहेर फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला आवश्यक पोषक घटकांची कायमच आवश्यकता असते. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचे…
शरीराला हेल्दी राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन केल्यास तुम्ही कायमच हायड्रेट आणि फ्रेश राहाल. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे कोणत्या अवयवांमध्ये वेदना होतात.
असंसर्गजन्य आजारांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, दीर्घकालीन श्वसन रोग इत्यादी आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे.
सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा सांध्यांमध्ये वेदना वाढणे, कंबर दुखी, पाठदुखी, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. संधिवाताची समस्या उद्भवल्यानंतर संपूर्ण…
आंबट गोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये संत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. संत्र्याचा रस किंवा मिठाई आवडीने खाल्ली जाते. संत्रींमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमच…
हिवाळ्यात सर्दी खोकला वाढल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता आयुर्वेदिक काढा आणि घरगुती उपाय करून आराम मिळवावा. सर्दी खोकला कमी करण्यासाठी बाबा रामदेवांनी सांगितलेले हे उपाय नक्कीच करा.
थंडीत हाडांमध्ये वारंवार वेदना होत असतील तर खोबऱ्याच्या किंवा तिळाच्या तेलाने मालिश करावी. यामुळे स्नायूंमधील रक्तभिसरण सुधारते आणि वेदनांपासून आराम मिळतो.
पेरू खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक शरीराचे कार्य सुधारण्यासोबतच शरीर आतून हेल्दी आणि निरोगी ठेवतात. जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
जगभरात लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. पोटावर वाढलेला चरबीचा घेर काहीवेळा आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे कारण बनतो. जंक फूड, चुकीच्या वेळी जेवण, अपुरी झोप, बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम…
डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अतिशय भयानक लक्षणे दिसून येतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन रक्ताचे पाणी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार…
फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर पायांमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे.