Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील या ठिकाणी आहे दारांच शहर! सगळीकडे दारंच दारं, 500 वर्ष जुना आहे इतिहास!

तुम्हाला माहीत आहे का? भारतात एक दारांचं शहर देखील आहे. या शहराला असे नाव का मिळाले? काय आहे याचा इतिहास? जाणून घ्या आणि एकादा तरी भेट नक्की द्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 06, 2024 | 01:04 PM
भारतातील या ठिकाणी आहे दारांच शहर! सगळीकडे दारंच दारं, 500 वर्ष जुना आहे इतिहास!
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या भारत देशाला प्राचीन वारसा लाभलेला आहे. भारतात अशी अनेक सुंदर आणि नयनरम्य ठिकाणे आहेत, जी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भारतात येत असतात. तसेच देशात अनेक पुरातन ठिकाणे आहेत ज्यांचा इतिहास फार रंजक आहे. प्रत्येक जागेचा आपला असा इतिहास हा असतोच. यातील काही शहरांचा किंवा ठिकाणांचा इतिहास फारच रंजक असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणच्या रंजक इतिहासाविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. या शहराबाबतची रंजक गोष्ट म्हणजे या शहरात एकूण 52 दरवाजे आहेत. हे सर्व दरवाजे पार केल्यानंतरच तुम्हाला या शहरात प्रवेश मिळेल. त्यामुळेच या शहराला दारांचं शहर असे नाव मिळाले आहे.

कुठे आहे हे दारांचं शहर?

भारतातील दारांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरामध्ये प्रवेश घेण्यासाठी 52 दरवाजे पार करावे लागतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे शहर नक्की आहे तरी कुठे? तर याचे उत्तर आहे औरंगाबाद. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराला ‘दारांचं शहर’ म्हटले जाते. या शहराचा इतिहास सुमारे 500 वर्षे जुना आहे. या शहरातील दरवाजे आणि या जागेचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे.

500 वर्षे जुना इतिहास

औरंगाबाद शहराचा इतिहास पाहिला तर तो एकूण 500 वर्षे जुना आहे. इथे छत्रपती शिवाजी महारांजांचे प्रसिद्ध संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेली शास्त्रे ठेवण्यात आली आहेत. तसेच त्या काळात वापरण्यात आलेले 500 वर्षे जुने कपडेही या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. एवढेच काय तर येथे तुम्हाला मुघल शासक औरंगजेबने स्वतःच्या हाताने लिहिलेली कुराणाची प्रतही पाहायला मिळते. महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे तुम्हाला अनेक निरनिराळे दरवाजे पाहायला मिळतील.

Web Title: Indias famous door city it has 500 years old history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 12:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.