Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

"बळीराजा हा केवळ पुराणातील असुर सम्राट नव्हे, तर भक्ती, न्याय आणि लोककल्याणाचा प्रतीक होता. वामनावताराच्या कथेतून त्याने विनम्रता आणि भक्तिभावाचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले."

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 03, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आपण अनेकदा ‘इडा पीडा टाळू दे, बळी राजाचे राज्य येऊ दे’ ही म्हण ऐकली असेल. मुळात, आजच्या काळात बळीराजा म्हणजे शेतकरी असा समज झाला आहे. पण बळीराजा हा शब्द पुराणांमधून आला आहे. बळीराजा म्हणजेच महाबली! महाबली हा असुर सम्राट असून भगवान विष्णूचा फार मोठा भक्त होता. हिरण्यकश्यपूचा पिढीत जन्माला आलेला प्रल्हादाचा हा नातू! तसेच विरोचकाचा मुलगा! बळीच्या या राज्यात प्रजा अगदी सुखात होती. नांदत होती. एक उत्तम प्रशासक म्हणून बलीकडे पाहिले जात होते.

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

प्रजेलाही बळीवर खूप प्रेम होते. बळीने फक्त प्रजेचे हृदय नाही तर संपूर्ण पृथ्वी जिंकली होती. त्याचे राज्य इतके विशाल होत होते की त्याची चाहूल स्वर्गात लागली होती. बळीने स्वर्ग जिंकण्यास सुरुवात केली होती. त्याच्या या विजयाने इंद्र देव फार डगमगून गेले. स्वर्गात सर्वीकडे भीतीचे वारे वाहू लागले. कारण बळीने स्वर्ग जिंकला तर स्वर्गाचा राजा इंद्राचे काय होणार? त्यामुळे इंद्राने भगवान विष्णूंचा मार्ग धरला. विष्णूही हतबल होते कारण शेवटी बळी त्यांची निस्सीम भक्ती करणारा भक्त होता. पृथ्वीवर त्याला एक मनाचे स्थान होते कारण तो कल्याणकारी शासक होता आणि अशा भक्ताचे वध करणे विष्णूंना शक्य नव्हते.

अशामध्ये भगवान विष्णूंनी शक्कल लढवली. त्यांनी बाल भटरुपी वामन अवतार घेतला. त्यांनी बळीला दर्शन दिले. बळीकडून एक मागणी केली की, “जिथपर्यंत माझे तीन पाऊले जातील, तितका भूभाग तू माझ्या नावे कर.” बळी त्यांची ही मागणी मान्य करतो. वामन आकाराने इतके विशाल होत जातात की त्यांच्या तीन पाउलांमधील एका पाऊलात संपूर्ण पृथ्वी ताब्यात येते. दुसऱ्या पाऊलात स्वर्ग तर तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा नसल्याने बळी स्वतः त्याचे मस्तक पाऊल ठेवण्यासाठी पुढे करतो.

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर 

बळीच्या भक्तीने विष्णूचे मन भारावून जाते. विष्णू बळीला पाताळाचा शासक म्हणून घोषित करतो तसेच चिरंजीवी होण्याचे वरदान देतो.

Web Title: Who is the bali raja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • Dussehra Festival 2025
  • Lord Vishnu

संबंधित बातम्या

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
1

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा
2

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा

रावणाला दहा डोके कसे प्राप्त झाले? पुराणात लिहले गेले आहे की, “विद्या, सामर्थ्य…”
3

रावणाला दहा डोके कसे प्राप्त झाले? पुराणात लिहले गेले आहे की, “विद्या, सामर्थ्य…”

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन
4

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.